शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

ट्रक-हार्वेस्टर धडकेत पाच ठार

By admin | Updated: March 6, 2017 18:00 IST

भरधाव केळीचा ट्रक समोरून येणाऱ्या हार्वेस्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकासह पाच जण ठार झाले

ऑनलाइन लोकमतबऱ्हाणपूर, दि. 6 - भरधाव केळीचा ट्रक समोरून येणाऱ्या हार्वेस्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकासह पाच जण ठार झाले तर तीन जणांना किरकोळ दुखापत झाली. इच्छापूर-इंदूर राज्यमार्ग क्रमांक २७ वरील निंभोला गावाजवळ रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला.दरम्यान, अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. निंभोला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या असीरगड गावाजवळील ब्लार्इंड टर्नवर सावदा येथून दिल्लीकडे केळी घेवून जात असलेला ट्रक (आऱजे़११ जी़ए़८४१०) ने समोरून येत असलेल्या हार्वेस्टर (एच़आऱ७५-३२५३) ला समोरून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की हार्वेस्टरमधील अनिल गुमानसिंह (३०), कमलेश बाबूलाल (३५), कालू गणेश (२८), धीरज बालमुकुंद (३०, सर्व रा़बिदीशा, मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालक कम्प्युटर भोगीराम (३२, ढोलपूर, राजस्थान) यांचे सोमवारी बऱ्हाणपूरच्या शासकीय जवाहरलाल नेहरू रुग्णालयात सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.अपघातात ट्रकमधील राजू तेजसिंह (३२, ढोलपूर, राजस्थान) व रामराज लज्जाराम (२२) व सोनू फुलेराम (३०, दोन्ही मुरेना, मध्यप्रदेश) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बऱ्हाणपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. निंभोला पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. निंभोरा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)