शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळल्याने पाचजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:34 IST

भवरखेडे येथील घटना : दुपारी जेवण करीत असतानाच संपले जीवन

धरणगाव : तालुक्यातील भवरखेडे-विवरे परिसरात वीज कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचाच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.भवरखेडे-विवरे परिसरात ढगफुटी होऊन वादळी पाऊस झाला. पावसाने उघडीप दिल्याने शेतात घाईघाईने बाजरीची कापणी करीत असलेल्या पाच जणांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील एक पुरुष व तीन महिला असा चौघांचा समावेश आहे. तर एक महिला दूसऱ्या कुटूंबातील आहे. या घटनेने भवरखेडा येथे आक्रोश झाला.तालुक्यातील भवरखेडे-विवरे परिसरात गुरुवारी उघडीप असल्याने येथील शेतकऱ्यांनी बाजरी कापणीसाठी शेत गाठले असता दुपारी अचानक ढग भरुन आले. दीड वाजेच्या सुमारास वादळी पाऊस सुरु झाला. त्यावेळी बाजरी कापून भूक लागल्याने शेतात डबा खात असतानाच पाच जणांवर वीज कोसळली. त्यात त्यांचा गाजीच मृत्यू झाला. याामध्ये रघुनाथ दशरथ पाटील (वय ६७), अलका रघुनाथ पाटील ( वय ६०), कल्पना शामकांत पाटील (वय ३५), शोभा भागवत पाटील (वय ५०) हे चार जण एकाच कुटुंबातील तर इतर कुटुंबातील लता उदय पाटील (वय ३२) हे पाच जण जागीच ठार झाले.उदय पाटील हे दुसºया शेतात काम करीत आसताना ही घटना घडली. त्याने तात्काळ घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थ शेतात येईपर्यंत सर्वजण ठार झाले होते. भवरखेडा येथील पोलीस पाटील रेखा पाटील, बीट हवालदार संतोष थोरात, खुशाल पाटील, काशिनाथ कोळंबे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भवरखेडा येथील नदीस पूर असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यास विलंब झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.