शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीज कोसळल्याने पाचजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:34 IST

भवरखेडे येथील घटना : दुपारी जेवण करीत असतानाच संपले जीवन

धरणगाव : तालुक्यातील भवरखेडे-विवरे परिसरात वीज कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचाच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.भवरखेडे-विवरे परिसरात ढगफुटी होऊन वादळी पाऊस झाला. पावसाने उघडीप दिल्याने शेतात घाईघाईने बाजरीची कापणी करीत असलेल्या पाच जणांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील एक पुरुष व तीन महिला असा चौघांचा समावेश आहे. तर एक महिला दूसऱ्या कुटूंबातील आहे. या घटनेने भवरखेडा येथे आक्रोश झाला.तालुक्यातील भवरखेडे-विवरे परिसरात गुरुवारी उघडीप असल्याने येथील शेतकऱ्यांनी बाजरी कापणीसाठी शेत गाठले असता दुपारी अचानक ढग भरुन आले. दीड वाजेच्या सुमारास वादळी पाऊस सुरु झाला. त्यावेळी बाजरी कापून भूक लागल्याने शेतात डबा खात असतानाच पाच जणांवर वीज कोसळली. त्यात त्यांचा गाजीच मृत्यू झाला. याामध्ये रघुनाथ दशरथ पाटील (वय ६७), अलका रघुनाथ पाटील ( वय ६०), कल्पना शामकांत पाटील (वय ३५), शोभा भागवत पाटील (वय ५०) हे चार जण एकाच कुटुंबातील तर इतर कुटुंबातील लता उदय पाटील (वय ३२) हे पाच जण जागीच ठार झाले.उदय पाटील हे दुसºया शेतात काम करीत आसताना ही घटना घडली. त्याने तात्काळ घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थ शेतात येईपर्यंत सर्वजण ठार झाले होते. भवरखेडा येथील पोलीस पाटील रेखा पाटील, बीट हवालदार संतोष थोरात, खुशाल पाटील, काशिनाथ कोळंबे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भवरखेडा येथील नदीस पूर असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यास विलंब झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.