शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

हरताळे जंगलातील अग्नी तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 17:00 IST

जंगलातील वणवा तीन दिवसांपासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतहरताळे(ता.मुक्ताईनगर), दि. 04 - जंगलातील वणवा तीन दिवसांपासून सुरू आहे. तो आटोक्यात येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. वणव्यात वनसंपदेसह वन्य प्राणी जळून खाक झाले आहेत.वढवे जंगल,सलई पऱ्हाळा,बेलखोरा या भागासह हरताळे येथील पर्यटन स्थळापर्यंत आग पोहचली आहे. वणवा अद्यापही सुरुच आहे. तो विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी वढवे जंगलातील आग विझवण्यास प्रशासन यशस्वी ठरले असता पुन्हा दुसऱ्या दिवशीही कंपार्टमेंट ५३२, ५३३ मधील भाग गेल्या दोन दिवसापासून पेटतच आहे. डोंगराळ भाग असल्याने त्या ठिकाणी अग्नीशमन दलाचा वापर करणे कठीण आहे. डोंगरदऱ्यांमध्ये मोठी कसरत होत आहे. सुरूवातीला जंगलाला आग लागत असताना पाहिजे तशी दखल घेतली न गेल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. जेव्हा प्रशासन आग विझवण्यासाठी आले तेव्हा त्यांना ग्रामस्थांनी मदत केली नाही. वणवा पेटत असताना तत्काळ आग विझविणाऱ्या मोठ्या यंत्रणेची गरज अपेक्षीत होती. आजही वणव्याची धग चालू आहे म्हणजे उपाययोजना कमी पडत असल्याचा आरोप होत आहे. जैविकहानी ही केव्हा भरून निघणार असा प्रश्न आहे. मोठे हिरवेगार वृक्ष पेटतच आहे. त्यात असलेली वन्यजीव हानी ही कधीही भरून न निघणारी नाही. त्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०० हेक्टरवरील भाग जळून खाक झाला आहे.