शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साठवलेला कापूस अखेर बाहेर

By admin | Updated: December 22, 2015 00:39 IST

नंदुरबार : गेल्या आठवडय़ापासून सरकीच्या भावात वाढ झाल्याने कापसाच्या भावातही तेजी आली

नंदुरबार : गेल्या आठवडय़ापासून सरकीच्या भावात वाढ झाल्याने कापसाच्या भावातही तेजी आली असून, आजच्या स्थितीत बाजार समिती अंतर्गत खरेदी केल्या जाणा:या कापसाला 4600 ते 4700 रुपये प्रती क्विंटलने भाव मिळत आहे. परिणामी केव्हातरी चांगला भाव मिळेल या आशेने घरात साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी बाहेर काढू लागले आहेत.

कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत घुली-पळाशी शिवारात कापूस खरेदीस सुरुवात झाली. 12 ऑक्टोबरला या खरेदीस प्रारंभ झाला. यानंतर भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयने 16 नोव्हेंबरपासून कापूस खरेदीस सुरुवात केली. सुरुवातीला सीसीआयने 4100 रुपये प्रती क्विंटलने दर दिला. यामुळे शेतक:यांनी व्यापा:यांकडील खरेदीस पाठ दाखविली व आपला माल थेट सीसीआयला देणे पसंत केले. मात्र ही स्थिती फार दिवस टिकून राहिली नाही.

व्यापा:यांनी 4100 रुपयांपेक्षा अधिक भाव देण्यास सुरुवात केली आणि सीसीआयची कापूस खरेदी दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक होऊ शकली नाही.

दरम्यान, नोव्हेंबरमध्येही व्यापा:यांनी 4150 ते 4200 रुपये भाव दिला. यानंतर त्यात गेल्या आठवडय़ात आणखी तेजी येऊन 4400 ते 4500 रुपयांर्पयत वाढ झाली. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकीच्या भावात प्रती क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली आणि इकडे व्यापा:यांनी शेतक:याला वाढीव भाव देण्यास सुरुवात केली. परिणामी आजच्या स्थितीत घुली-पळाशी शिवारातील मार्केट यार्डात येणा:या कापसाला व्यापा:यांकडून 4600 ते 4700 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे दर मिळत आहे.