शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे विनाअट ठेवी मिळण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 13:22 IST

अमळनेर तालुक्यातील 50 ते 60 ठेवीदारांचा उपोषणात सहभाग

 अमळनेर,दि.3-: महाराष्ट्र  शासनाकडून पतसंस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात या मागणीसाठी ठेवीदारांतर्फे बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात 2007 पासून पतसंस्था ठेवीदारांचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. पतसंस्था ठेवीदारांना आतार्पयत राज्य शासनाने दिलेल्या 200 कोटी अर्थसहाय्याशिवाय कुठल्याही प्रकारे ठेवीदारांना पैसा मिळालेला नाही. 200 कोटींपैकी 25 ते 30 कोटी रक्कम वाटपविना शिल्लक आहे.
सहकार खात्याने एकही पतसंस्थेची 100 टक्के कर्ज वसुली करून, 100 टक्के ठेवी ठेवीदारांना परत केल्या नाही. कर्ज वसुली करण्याची क्षमता असूनदेखील कर्ज वसुली करून ठेवीदारांना ठेवी परत करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचे ठेवीदारांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात व जिल्ह्यातील ठेवीदारांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर डॉ. रूपेश संचेती, उमाकांत नाईक, अॅड. प्रकाश बडगुजर, अॅड. विजय देवरे, अॅड.राजेंद्र कुळकर्णी, रामभाऊ सैंदाणे, निळकंठ पाटील, देवीदास बिरारी,परमानंद वाणी, विजय बारी, रामभाऊ पाटील, पद्माकर मुंडके आदींच्या स्वाक्ष:या आहेत. जवळपास 50 ते 60 स्त्री-पुरूष महिला ठेवीदार लाक्षणिक उपोषणाला बसले आहे.