शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

अमळनेर येथे विनाअट ठेवी मिळण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 13:22 IST

अमळनेर तालुक्यातील 50 ते 60 ठेवीदारांचा उपोषणात सहभाग

 अमळनेर,दि.3-: महाराष्ट्र  शासनाकडून पतसंस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात या मागणीसाठी ठेवीदारांतर्फे बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात 2007 पासून पतसंस्था ठेवीदारांचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. पतसंस्था ठेवीदारांना आतार्पयत राज्य शासनाने दिलेल्या 200 कोटी अर्थसहाय्याशिवाय कुठल्याही प्रकारे ठेवीदारांना पैसा मिळालेला नाही. 200 कोटींपैकी 25 ते 30 कोटी रक्कम वाटपविना शिल्लक आहे.
सहकार खात्याने एकही पतसंस्थेची 100 टक्के कर्ज वसुली करून, 100 टक्के ठेवी ठेवीदारांना परत केल्या नाही. कर्ज वसुली करण्याची क्षमता असूनदेखील कर्ज वसुली करून ठेवीदारांना ठेवी परत करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचे ठेवीदारांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ठेवी विनाअट परत कराव्यात व जिल्ह्यातील ठेवीदारांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर डॉ. रूपेश संचेती, उमाकांत नाईक, अॅड. प्रकाश बडगुजर, अॅड. विजय देवरे, अॅड.राजेंद्र कुळकर्णी, रामभाऊ सैंदाणे, निळकंठ पाटील, देवीदास बिरारी,परमानंद वाणी, विजय बारी, रामभाऊ पाटील, पद्माकर मुंडके आदींच्या स्वाक्ष:या आहेत. जवळपास 50 ते 60 स्त्री-पुरूष महिला ठेवीदार लाक्षणिक उपोषणाला बसले आहे.