शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

‘गिरणा’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:04 IST

वराड, ता. धरणगाव : यावर्षी गिरणा धारण शंभर टक्के भरले असून शेतकऱ्यांना यावर्षी तीन ते चार महिने पाणी मिळेल, ...

वराड, ता. धरणगाव : यावर्षी गिरणा धारण शंभर टक्के भरले असून शेतकऱ्यांना यावर्षी तीन ते चार महिने पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र परिसरातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत असून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.खरीप हंगाम पाण्यात वाहून गेला. रब्बी हंगाम चांगल्याप्रकारे येईल व कर्ज फिटेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. परंतु जानेवारी येऊनदेखील अजून गिरणा धरणाच्या पाण्याचे आवर्तन केव्हा सोडले जाईल याबाबत विश्चिती नाही. गहू, हरभरा, भुईमुग पेरण्याची मुदत संपत आहे. तरीदेखील कालव्याच्या पाण्याची अजून माहिती नाही. राष्ट्रीय महामार्गचे चौपदरी कारणाचे काम चालू आहे. परंतु कालव्याचे पाणी जाण्यासाठी पाईप न टाकल्यामुळे पाणी पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे पाणी शेतापर्यंत येईल की नाही, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे. याबाबत माहिती देऊन शेताकºयांना शेतीसाठी पाणी मिळवे, अशी मागणी होत आहे.