शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांची दिवाळी होणार गोड - ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार सोहळ्य़ात गिरीश महाजन यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 22:43 IST

5 लाख सौरपंप शासन देणार

ठळक मुद्देनदीजोड प्रकल्पाचे लवकरच मोठे काम होणार.. तर शेती फायदेशीरच

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 7 - राज्य शासनाने कजर्माफी जाहीर केली आहे. ही कजर्माफी करताना कोणावरही अन्याय होवू नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी  दिवाळीर्पयत पात्र शेतक:यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होवून शेतक:यांची दिवाळी गोड होणार, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. जैन इरिगेशन सिस्टीम लि. प्रस्तुत ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सकाळी शहरातील कांताई सभागृहात झाला़. यावेळी ते बोलत होते.  सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खान्देशातील 25 शेतक:यांना ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कारने गौरविण्यात आले. 

 गिरीश महाजन म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दरवर्षी कोठे फारच कमी तर कोठे खूपच जास्त पाऊस होतो. यामुळे सरकारकडून नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले जात आहे.  महाराष्ट्राचे नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा मंत्रिपद आल्याने आता महाराष्ट्राची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. राज्यासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार असून दोन वर्षात मोठय़ा प्रमाणावर हे काम झालेले असेल. यामुळे दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मोठी मदत  होईल. 

शेती परवडत नाही, असा गैरसमज शेतीबद्दल आहे. परंतु मेहनत, तंत्रज्ञान व नियोजन याची सांगड घातली तर कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळते. हे अनेक शेतक:यांनी दाखवून दिले आहे. एकरी एक ते पाच लाख उत्पन्न शेतकरी घेतात. 

विजेच्या प्रश्नावर  मात करण्यासाठी शासन शेतक:यांना लवकरच 5 लाख सौरउर्जा पंपांचे वितरण करणार आहे. सर्व फिडरही सौर उज्रेने जोडणात येणार आहे. शेतक:यांना सौर पंपासाठी अनुदान दिले जात आहे.  तसेच राज्यात जलसंधारणाची कामेही मोठय़ा प्रमाणावर झाली  आहेत. पाटाच्या पाण्यावरही वीज निर्मितीचे धोरण असून शासनाचे शाश्वत शेतीसाठी प्रयत्न सुरु असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.  येत्या दोन वर्षात जिल्ह्यासह राज्यातील अनेक धरणांची कामे पूर्ण झालेली दिसतील अशी ग्वाहीही गिरीश महाजन यांनी दिली.