शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

कापसाचे भाव वाढूनही शेतकऱ्यांचा नशिबी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:15 IST

जिनर्सने थांबवली खरेदी

ठळक मुद्देकमी भावात व्यापाऱ्यांना द्यावा लागतोय माल, साटेलोट्यामुळे शेतकऱ्यांना वैताग

जळगाव : संपूर्ण हंगाम कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री न करणाºया शेतकºयांना आता भाव वाढल्यावर देखील निराशाच पदरी पडत आहे. कापसाचे दर ६ हजार रुपयांपर्यंत गेल्यावर जिल्ह्यातील अनेक जिनर्सनी खरेदी थांबवली आहे. शेतकºयांना आता व्यापाºयांना कमी भावात कापूस विक्री करावा लागत असल्याचे चित्र आहे. जिनर्स व व्यापाºयांचा या खेळीमुळे शेतकºयांना भाव वाढूनही फायदा होताना दिसून येत नाही.सप्टेंबर २०१८ मध्ये यंदाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. सुरुवातीचे काही दिवस बाजारात कापूस नसताना भाव हे ६ हजार रुपयांपर्यंत होते. मात्र, आॅक्टोबर अखेरपर्यंत नवीन कापूस बाजारात आल्यानंतर कापसाचे भाव ५५०० पर्यंत आले. भविष्यात भाव वाढतील या अपेक्षेने शेतकºयांनी आॅक्टोबर ते जानेवारीपर्यंत विक्रीसाठी माल बाजारात आणलाच नसल्याने बाजरात मंदीचे सावट होते. आंतराष्टÑीय बाजारात सरकीला भाव नसल्याने कापसाला मागणी नसल्याने भावात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, आता मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कापसाच्या भावात वाढ झाल्यावर शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणला जात असताना, जिनर्सकडून कापूस खरेदीस नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपला माल व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे.जिनर्स व व्यापाºयांचे साटेलोटेकापसाचे भाव सध्या ५८०० ते ६१०० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी जिनींगवर कापूस विक्रीसाठी गर्दी केली. मात्र, जिनर्सने खरेदी थांबवली आहे. त्यामुळे घरात कापूस असूनही खरेदीदार नसल्याने शेतकºयांवर संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत गावोगावी जाणाºया व्यापाºयांकडूनही जो माल खरेदी केला जात आहे. त्या मालाला ५५०० ते ५६०० रुपयांपर्यंतचे भाव निश्चित करण्यात आले आहेत. जिनर्स कापूस खरेदी नकार देत आहेत आणि ६१०० रुपये भाव असताना तब्बल ४०० ते ५०० रुपये कमी दराने शेतकºयांना माल विक्री करावा लागत आहे. शेतकºयांकडून ५५०० ते ५६०० रुपयांमध्ये खरेदी केलेला माल व्यापारी जिनर्सला ५८०० रुपयांपर्यंत देत आहेत. यामध्ये व्यापारी व जिनर्सला लाभ मिळत असून, शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे.शेतकºयांकडे कापूस पडलेलाचमार्च महिन्यात शेतकºयांकडील कापूस जवळ-जवळ विक्री होवून गेलेला असतो. यावर्षी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. यंदा बºयाच शेतकºयांनी जानेवारीपर्यंत आपला माल विक्रीच केला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात भाव वाढीच्या अपेक्षा भंग झाल्यानंतर बºयाच शेतकºयांनी कापूस विक्री केला. मात्र, पुन्हा भावात घसरण होवून हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात असल्याने मार्च अखेरपर्यंत भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री केला नव्हता. आता भाव वाढल्यामुळे शेतकºयांकडून कापूस विक्री केला जात आहे. दरम्यान, अजून काही दिवस कापसाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.