शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

मुर्दापूर धरणातून आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांना आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:42 IST

नशिराबाद परिसरात मुर्दापूर धरणाच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र जमिनीत ओल नसल्याने रब्बीची दुबार पेरणीचे संकट ...

नशिराबाद परिसरात मुर्दापूर धरणाच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र जमिनीत ओल नसल्याने रब्बीची दुबार पेरणीचे संकट समोर ठाकले होते. याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मुर्दापूर धरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याबाबत धरण विभागाने दखल घेऊन पाणी सोडण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला. अखेर बुधवारी पाणी आवर्तन सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. धरणातून आवर्तन सुटल्यामुळे नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धरणातून पाणी सुटणार या उद्देशाने मुर्दापूर धरण्याच्या कॅनाॅलची जेसीपीद्वारे पोकलेनद्वारा दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर लागलीच कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.