शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कविसंमेलनात शेतकरी आत्महत्या व बोंडअळीचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:01 IST

जामनेर , जि.जळगाव : जामनेर येथे रविवारी तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनातील तिसऱ्या सत्रातील कवी ...

ठळक मुद्देजामनेरच्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनात रंगले कवी‘खूप झाली अच्छे दिनची हौस, नको पाडा घोषणांचा पाऊस’कथाकथनाची रंगतच न्यारी

जामनेर, जि.जळगाव : जामनेर येथे रविवारी तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनातील तिसऱ्या सत्रातील कवी संमेलनात सहभागी कवींनी सादर केलेल्या कवितांमधून शेतकरी आत्महत्या, बोंडअळीने ग्रासलेल्या शेतकºयांचे दु:ख मांडले गेले. खूप झाली अच्छे दिनची हौस, नको पाडा घोषणांचा पाऊस’ या कवितेने रसिकांची दाद मिळवली.कर्जमाफीचा अभ्यास करता करता परीक्षा तोंडावर आली, तुम्ही खुशाल लिहा पेपर, मार्क आम्हीच देणार या कवितेने सामान्य माणसाच्या व शेतकºयांच्या भावना मांडल्या.ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. मोरेश्वर सोनार यांनी कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.पहूर येथील ज्येष्ठ कवी मधु पांढरे यांनी समारोप केला. १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी लिहिलेली कविता त्यांनी सादर केली. संदीप पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर