शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पिकांची नासाडी पाहून घरी परतताच शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:07 IST

म्हसले येथील घटना : दीड बिघे शेतीतील उत्पन्नावर चालायचा निर्वाह

अमळनेर : तालुक्यातील म्हसले येथील भरत छबिलदास पाटील (वय ४२) या शेतकऱ्याने उद्ध्वस्त पिके पाहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ४ रोजी सायंकाळी साडे सात वाजता घडली.सततच्या पावसाने पिके कुजल्याने उत्पन्न हातचे गेले असून ४ रोजी भरत पाटील आपल्या शेतात पिकांची परिस्थिती पाहायला गेले. पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांचा धीर सुटला. कमी क्षेत्रातही हातातोंडाशी आलेले सर्वच पीक हातचे गेल्याने ते निराश झाले होते. आधीच फक्त दीड बिघे शेत आणि चार वर्षे दुष्काळात होरपळलेल्या भरत पाटील यांनी शेतातील पिकांची नासाडी पाहून ते घरी परतल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याच्या चिंतेने ते निराश होते, अशी माहिती मिळाली आहे.याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास ए.एस.आय. प्रभाकर पाटील करीत आहेत.