शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात रामफळांनी म्हटले, हे राम..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 15:40 IST

वातावरणाचा फटका : दिवसेंदिवस दुर्मीळ रामफळांचा गोडवा हरवतोय

खेडगाव ता. भडगाव : आज रामनवमी..राम जन्मोत्सवाच्या काळात पिकतं... त्याचा गोडवा चाखावयास मिळतो म्हणुन प्रभुरामचंद्रांचे नाव धारण करणारे रामफळ. रणरणत्या उन्हात, रुक्ष वातावणात या फळाचा स्वाद अवीट असाच. मात्र दुष्काळी परिस्थितीचा व रोगट हवामानाचा फटका या फळालाही बसला असून हे फळ सध्या अत्यल्प दिसत आहे.विविध जीवनसत्वांनी युक्ततपकीरी, केशरी रंगाचे हे फळ आकर्षक असेच.अ,ब,क, जी वनसत्वे पोटॅशिअम ,मँग्नेशिअम युक्त. मधुमेह,कर्करोग प्रतिबंधक, पचन सुधारक म्हणुन आरोग्यदायी फळ. रामफळाची बाग तशी दुर्मीळच.वाडवडिलांनी शेताच्या बांधावर वाढीस लावलेली रामफळांची झाडे हेच काय त्यांचे अस्तित्व. मात्र एक-दोन सालागणिक येणाऱ्या दुष्काळाने रामफळेही संकटात सापडले आहेत. हवामान बदलाने यावर्षी कडुनिंबावर आळी पडली.रामफळालाही या बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे.रागफळांची अनेकझाडे वाळलीशिशीरात पाने झडणे,वसंत ऋतुत पालवी फुटणे या निसर्ग सुलभ प्रक्रियेत बाधा येत,यंदा फळ पोसले नाही.ऐन फळ पक्व होण्याच्या काळात झाडावर पालवी नाही.त्यामुळे आहे ती रामफळे उन्हात काळी पडलीत. कमी पाऊस राहीलेल्या भागात ही झाडे वाळली आहेत. पाणी मुबलक असलेल्या ठिकाणची रामफळे निघत असली तरी तापमानामुळे या फळाची गोडी व चव देखील काहीशी बदलल्याचे शेतकरी सांगतात.