शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

किसान पार्सल गाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू ...

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे शेतकरी बांधवांना आपला कृषी माल राज्यातील इतर बाजारात विक्री करणे शक्य झाले आहे. या गाडीला जळगावलाही थांबा देण्यात आला असून, शेतकऱ्यांसह व्यापारी व उद्योजकांनाही माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे; मात्र शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांनाच या गाडीचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, शेतकरी बांधवांनाही या गाडीचा फायदा होत असल्याचे सांगितले. रेल्वेतर्फे यंदा ३१ मार्चपर्यंत या गाडीची मुदत वाढविण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांना आपला माल इतर राज्यात पाठवायचा असेल, त्यांनी जळगाव स्टेशन येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

इन्फो ;

शालीमारकडे जाणाऱ्या गाडीच्या मुदतीत वाढ :

रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजक व इतर नागरिकांच्या सामानाची ने-आण करण्यासाठी सुरु केलेल्या मुंबई-शालीमार पार्सल गाडीच्या मुदतीतही वाढ केली असून,यंदा ३१ मार्चपर्यंत ही गाडी धावणार आहे. या पार्सल गाडीलाही जळगाव स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.