शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

किसान पार्सल गाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू ...

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे शेतकरी बांधवांना आपला कृषी माल राज्यातील इतर बाजारात विक्री करणे शक्य झाले आहे. या गाडीला जळगावलाही थांबा देण्यात आला असून, शेतकऱ्यांसह व्यापारी व उद्योजकांनाही माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे; मात्र शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांनाच या गाडीचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, शेतकरी बांधवांनाही या गाडीचा फायदा होत असल्याचे सांगितले. रेल्वेतर्फे यंदा ३१ मार्चपर्यंत या गाडीची मुदत वाढविण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांना आपला माल इतर राज्यात पाठवायचा असेल, त्यांनी जळगाव स्टेशन येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

इन्फो ;

शालीमारकडे जाणाऱ्या गाडीच्या मुदतीत वाढ :

रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजक व इतर नागरिकांच्या सामानाची ने-आण करण्यासाठी सुरु केलेल्या मुंबई-शालीमार पार्सल गाडीच्या मुदतीतही वाढ केली असून,यंदा ३१ मार्चपर्यंत ही गाडी धावणार आहे. या पार्सल गाडीलाही जळगाव स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.