शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

किसान पार्सल गाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू ...

शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे शेतकरी बांधवांना आपला कृषी माल राज्यातील इतर बाजारात विक्री करणे शक्य झाले आहे. या गाडीला जळगावलाही थांबा देण्यात आला असून, शेतकऱ्यांसह व्यापारी व उद्योजकांनाही माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे; मात्र शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांनाच या गाडीचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, शेतकरी बांधवांनाही या गाडीचा फायदा होत असल्याचे सांगितले. रेल्वेतर्फे यंदा ३१ मार्चपर्यंत या गाडीची मुदत वाढविण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांना आपला माल इतर राज्यात पाठवायचा असेल, त्यांनी जळगाव स्टेशन येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

इन्फो ;

शालीमारकडे जाणाऱ्या गाडीच्या मुदतीत वाढ :

रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजक व इतर नागरिकांच्या सामानाची ने-आण करण्यासाठी सुरु केलेल्या मुंबई-शालीमार पार्सल गाडीच्या मुदतीतही वाढ केली असून,यंदा ३१ मार्चपर्यंत ही गाडी धावणार आहे. या पार्सल गाडीलाही जळगाव स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.