शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

जळगावातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुहूर्त कधी

By admin | Updated: May 26, 2017 13:14 IST

केंद्रातील आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर शासनाच्या कामगिरीचा घेतलेला आढावा.

ऑनलाईन लोकमत/ चंद्रशेखर जोशी 
जळगाव,दि.26- राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही. तीन वर्षात केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी मगA आहेत. महसूलमंत्री म्हणतात चौपदरीकरणासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत, असे असतानाही प्रत्यक्ष कामास प्रारंभ झालेला नाही. चौपदरीकरण न झाल्याने महामार्गावरील ताण कायम असून दररोज अपघात होत असून बळी जात आहेत. 
कार्यादेश देऊन विलंब
चौपदरीकरणाच्या कामकाजातील विविध प्राथमिक टप्पे पूर्ण झाले. गेल्या महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा दौ:यावर आले होते. चौपदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मक्तेदारांना कार्यादेश दिल्यानंतर कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे मात्र ते अद्यापही सुरू झालेले नाही. 
केंद्रात भाजपाचे सरकार येऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षात महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती येणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही हे काम सुरू होऊ शकलेले नाही. खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षा खडसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. मात्र पाठपुरावा होत असताना विलंब का? असा प्रश्न उपस्थित होतो. आता पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे मक्तेदारांना कार्यादेश दिले असले तरी कामाला सुरुवात होणे अवघडच आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये या कामाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
जळगाव शहराचा विस्तार होत गेल्याने महामार्गानजीक नवीन वस्ती होत गेली. पर्यायी रस्ता नसल्यामुळे याच रस्त्यावरून गावाकडे येणा:या लहान, मोठय़ा वाहनांची वाहतूक होत असल्याने प्रचंड रहदारी या मार्गावरून होत असते. जिल्ह्याचा विचार करता सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची जिल्ह्यातील एकूण लांबी 142.500 कि.मी.इतकी आहे.  मुक्ताईनगर पासून पारोळा तालुक्यार्पयत प्रचंड रहदारी या मार्गावरून असते. दुहेरी मार्ग असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जात मार्ग काढावा लागतो व त्यातून ब:याच वेळेस अपघाताचे प्रकार घडतात.   चौपदरीकरणासाठी जिल्ह्याचा विचार करता मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावापासून ते पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावापर्यतच्या हद्दीचा समावेश होतो चौपदरीकणाच्या कामात होणार असून  त्यासाठी  जिल्ह्यात एकूण 418.85 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा विषय  तब्बल चार वर्षे रेंगाळला. रेंगाळलेल्या भूसंपादनामुळे एल अॅण्ड टी कंपनीने हे काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.