शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

कोरोना लाटेत काही फायद्यातही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST

त्यातही खास करून दहावी व बारावीचे विद्यार्थी. दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होणे अनेकांसाठी जणू दिव्यच असते. ...

त्यातही खास करून दहावी व बारावीचे विद्यार्थी. दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होणे अनेकांसाठी जणू दिव्यच असते. मात्र, कोरोना लाटेमुळे लाखो विद्यार्थ्यांनी जणू हे दिव्य लीलया व विनासायास पार पाडले आहे. ज्यांना उत्तीर्ण होण्याची शक्यता नव्हती अशांसाठी कोरोना लाट भलतीच फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे अशांनी ' कोरोना लाट की जय हो...! ' असे म्हटल्यास त्यांना काय दोष देणार ? यानिमित्ताने १९८२ च्या सुमारास बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असतानाच्या ‘भोसले लाट’ची आवर्जून आठवण येते. तेंव्हा प्राध्यापकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तेव्हा महसूल व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांवर बारावीच्या परीक्षेची जबाबदारी देण्यात आली होती (सुपरवायझर म्हणूनची). त्या काळात प्रचंड कॉप्या चालल्या होत्या. परिणामी हमखास नापास होणारे उत्तीर्ण झाले होते. त्या १९८२ च्या बॅचला ‘भोसले लाट’ हे नाव पडले होते. भविष्यात २०२१-२२च्या दहावी व बारावीच्या बॅचला ' कोरोना बॅच' किंवा 'कोरोना लाट' म्हणून संबोधिले गेल्यास त्याचे कुणास फारसे आश्चर्य वाटू नये. अनेकांवर आपत्ती ठरणारी एखादी लाट काहींसाठी इष्टापत्तीही ठरते हे मात्र नक्की...!!!