शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला विक्रीतून मुलाला केले अभियंता

By admin | Updated: May 14, 2017 18:17 IST

आशाबाई सावळे यांनीही पाहिले होत़े पतीच्या निधनानंतरही त्यांनी या स्वप्नाची पूर्ती करुन भाजीपाला

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 14 - मुलांनी शिकून मोठे व्हावे, आई-वडीलांचे नाव उज्वल करावे, अशी सर्व सामान्य पालकांची इच्छा नव्हे स्वप्न असत़े असेच काहीसे स्वप्न नंदुरबार येथील आशाबाई सावळे यांनीही पाहिले होत़े पतीच्या निधनानंतरही त्यांनी या स्वप्नाची पूर्ती करुन भाजीपाला विक्रीच्या व्यवसायातून आपल्या मुलांना शिकवित अभियंता केल़ेनंदुरबार येथील रहिवासी आशाबाई खंडू सावळे यांचे पती खंडू  सावळे यांचे 2007 साली अचानक हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल़े घरची परिस्थिती जेमतेम त्यातच पतीच्या निधनानंतर सासरच्यांनीही पाठ फिरविल्याने पुरत्या खचलेल्या आशाबाई सावळे यांनी बदलत्या काळानुसार स्वताला सावरल़े पतीचे निधन झाले म्हणून खचून न जाता त्यांनी मोठय़ा उमेदीनं आणि धाडसान कल्पेश खंडू सावळे व केतन खंडू सावळे या आपल्या दोन लेकरांना भाजीपाला विक्रीच्या व्यवसायातून राबराब राबून लहानच मोठ केलं़ आपल्या वडीलांचे निधन झाले असल्याने पितृछत्रही याच मातेन त्यांना देत कधीही वडीलांची कमतरता जाणवू दिली नाही़ सध्या अभियांत्रिकीला लागणा:या खर्चाची परवा न करता आपला मुलगा कल्पेश यास नाशिक येथील प्रतिष्ठीत महाविद्यालयात संगणक अभियंता या विभाग प्रवेश घ्यायला लावल़े मुलानंही आल्या आईच्या हातावरील काबाड कष्ट करुन आलेल्या फोडांवर अभियांत्रिकीच्या डिग्री रुपाने फूंकर मारुन आपल्या मुलानं अभियंता व्हाव हे स्वप्न साकारल़ हा सर्व भूतकाळ सांगत असताना आशाबाईची छाती अभिमानाने फुलली होती़ डोळ्यात आनंदाचे अश्रु तरळतांना दिसून येत होत़े आशाबाईंचा दुस:या मुलानेदेखील नुकतीच बारावीची परीक्षा दिली आह़े यानंतर त्यानेसुध्दा आपल्या मोठय़ा भावासारखे अभियंता होण्याचे स्वप्न सांगितले आह़े गेल्या 15 वर्षापासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन ते आपला चरितार्थ चालवित आहेत़ सासरच्यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या लढय़ात त्यांना आई-वडील, दोन भाऊ यांनीही सक्षमपणे साथ दिल्याचे त्यांनी सांगितले आह़े संपूर्ण आयुष्य कष्ट करण्यात गेल्यानंतरही त्यांनी जोर्पयत काम होईल तोर्पयत काम करीत राहण्याचा संकल्पदेखील केला आह़े