शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

शिक्षण आणि राजकारणाने महिलांचे सबलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:27 IST

-स्नेहा गायकवाड

महिला म्हटलं म्हणजे अनेक सामाजिक रुढीपरंपरांना सामोरे जाणारा एकमेव घटक होय.रुढ अर्थाने ह्यघराला घरपण ह्यदेणारी ह्यती ह्यएकमेव. तरी पण तिच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. पूर्वी हे प्रश्न मोठ्या प्रमाणात होते. स्त्री जन्म म्हणजे खूपच यातना आणि उपेक्षा असा विषय मागील काळात होता. मात्र काळाच्या ओघात हळुहळु ह्यस्त्री ह्यच्या ह्या वेदना कमी झालेल्या जाणवतात. ह्याचे श्रेय प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले महिला शिक्षण व सबलीकणाचे कार्य सर्वाना ठाऊक आहेच. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे हे कार्य वंदनीय असेच आहे. स्त्रियांसाठी हे खूप मोठे काम फुले दाम्पत्याने केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सविधान अस्तित्वात आले आणि माता -भगिनींनाही समाजात एक चांगले स्थान प्राप्त होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली.-स्नेहा गायकवाड, जि प सदस्या गिरड आमडदे गट ता.भडगाव.