शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

शाळासिध्दी उपक्रमात जळगाव राज्यात अकराव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 21:59 IST

प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘शाळासिध्दी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातंर्गत शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमूल्याकनानुसार जळगाव जिल्ह्यातील १ हजार १९० शाळांनी या ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या आधारावर राज्यात ‘शाळासिध्दी’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात अकरावे स्थान पटकाविले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १ हजार १९० शाळांना ‘अ’ श्रेणी जामनेर आघाडीवरबाह्यमूल्यांकन रखडले

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.१०-प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘शाळासिध्दी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातंर्गत शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमूल्याकनानुसार जळगाव जिल्ह्यातील १ हजार १९० शाळांनी या ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या आधारावर राज्यात ‘शाळासिध्दी’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात अकरावे स्थान पटकाविले आहे.

जानेवारी २०१७ पासून हा उपक्रम सुरु असून, त्याव्दारे पहिल्या मूल्यांकनात शाळांनी स्वयंमूल्याकन करून घ्यावयाचे होते. जिल्ह्यातील ३ हजार ३२४ शाळा सहभागी झाल्या होत्या. त्या पैकी ३ हजार २२६ शाळांनी आपले स्वयंमूल्यांकन करून घेतले. तर ९८ शाळांनी अद्याप स्वयंमूल्याकन करून घेतले नाही. या स्वयंमूल्याकनात शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर शाळांकडून स्वयंमूल्यांकन करण्यात आले. शाळांनी केलेल्या मूल्यांकनाच्या आधारावर राज्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. तर अहमदनगर दुसºया स्थानावर आहे.

इन्फो-श्रेणी - शाळांची संख्याअ - १ हजार १९०ब - २ हजार ३३क -  ८९

तालुकानिहाय अ श्रेणीतील शाळाअमळनेर - १२६ , भडगाव - २९, भुसावळ- ६१, बोदवड-२४, चाळीसगाव-१०७, चोपडा-५८, धरणगाव-५३, एरंडोल-६१, जळगाव- ६२, जळगाव मनपा - ६५, जामनेर - १२७, मुक्ताईनगर - ६८, पाचोरा-८०, पारोळा-६६, रावेर-९५, यावल- १०८

बोदवड पिछाडीवर तर जामनेरची आघाडीशाळांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनाच्या आधारावर सर्वाधिक अ श्रेणी प्राप्त केलेल्या सर्वाधिक १२७ शाळा जामनेर तालुक्यातील आहे. तर सर्वात कमी २४ शाळा या बोदवड तालुक्यातील आहे.

बाह्यमूल्यांकन रखडलेदरम्यान, शाळांनी स्वयंमूल्यांकन करून शााळांना श्रेणी वाटून दिल्या आहेत. केंद्रिय विकास मंत्रालयाच्या ‘न्यूपा’ (राष्टÑीय शैक्षणि नियोजन व प्रशासन विद्यापीठ,दिल्ली) कडून हा उपक्रम राबविला जात असून, स्वयंमूल्यांकन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यांकन करण्यात येणार आहे. शाळांनी स्वयंमूल्यांकन केल्यानंतर महिनाभरात हे मूल्यांकन होणे अपेक्षित होते. मात्र दोन ते तीन महिने होवून देखील जिल्ह्यातील शाळांचे बाह्यमूल्यांकन झालेले नाही.