शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

अकरावी प्रवेशास उद्यापासून सुरुवात

By admin | Updated: June 26, 2017 17:19 IST

अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26- दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर शनिवारी विद्याथ्र्याना दहावी निकालाचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आता मंगळवारपासून अकरावी प्रवेशास सुरुवात होणार आहे. अकरावीसाठी शहरात 7 हजार 550 जागा उपलब्ध आहेत. त्यात 4 हजार 895 जागा या अनुदानित तुकडय़ांसाठी तर 2 हजार 655 जागा या विनाअनुदानित तुकडय़ांसाठी आहेत.
गेल्यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात घोळ झाला होता. मात्र यंदा विद्याथ्र्याना अडचणी येणार नाहीत, यासाठी शिक्षण विभागाकडून  अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध केल्या आहेत. तसेच गेल्यावर्षाच्या तुकडय़ादेखील वाढविण्यात आल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याची संख्या वाढल्यास जागादेखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली. 
अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस 
अकरावी प्रवेशासाठी विद्याथ्र्याना 24 ते 29 जून पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात 24 जून रोजी विद्याथ्र्याना दहावीचे गुणपत्रक मिळाल्यामुळे पहिल्या दिवशी काही विद्याथ्र्यानी अर्ज केलेच नव्हते. तसेच 25 रोजी रविवारी व 26 रोजी ईदची सुट्टी आल्याने अर्ज भरण्याचे पहिले तीन दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे विद्याथ्र्र्याना अर्ज भरण्यासाठी के वळ तीन दिवस आहेत. त्यात अनेक विद्याथ्र्यानी अद्यापर्पयत गुणपत्रक घेतले नसल्याने अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्याचा मोठ-मोठय़ा रांगा लागणार आहेत. तसेच अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणीदेखील विद्याथ्र्याकडून होत आहे. 
3 जुलै रोजी लागणार गुणवत्ता यादी
29 जून र्पयत विद्याथ्र्याना आपले अर्ज महाविद्यालयांमध्ये भरावयाचे आहेत. त्यानंतर विद्याथ्र्याचा टक्केवारीनुसार 3 जुलै रोजी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होईल. 6 जुलै रोजी पहिल्या यादीतील विद्याथ्र्याना प्रवेश दिले जाणार आहेत. तर 7 जुलै रोजी दुसरी यादी, 10 जुलै रोजी तिसरी यादी लागेल. 13 जुलै र्पयत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. 19 जुलै नंतर रिक्त जागांवर प्रवेश देणे सुरू होणार आहे.