शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जलपुमर्भरणातून तालुक्याची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:29 IST

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ या संस्थेने शिक्षणा बरोबरच सामाजिक बांधिलकी व पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. ...

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ या संस्थेने शिक्षणा बरोबरच सामाजिक बांधिलकी व पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. शहर व परिसरात ठिकठिकाणी जलपुनर्भ रण प्रयोगांद्वारे जलसंकटावर मात करण्यासाठी संस्थेअंतर्गत सर्व घटकांना कटिबद्ध केले आहे.गेल्या काही वर्षांपासून अल्प पर्जन्यमानाच्या स्थितीमुळे शहर व तालुक्यातील जनता टंचाईच्या झळा सोसत आहे. भविष्यात या स्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्पावसाचा प्रत्ेक थेंब वाया नघालवता तो जमिनीत जि जिरविण्याचा संकल्प करीता संस्थेअंतर्गत सर्व इमारतींवरील पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत जिरवण्यात येत आहे. तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यासह राज्यात महात्मा गांधी शिक्षण मंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे.तालुक्यासह ग्रामीण भागातील पाणी पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय सर्व स्तरांतून होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. मंडळाने विविध विभागांच्या इमारतींच्या छतावरील पाणी परिसरात बंद पडलेल्या सात कूपनलिका व विहिरींमध्ये उतरवल्याने त्यांचे पनर्भरण होत आहे. त्यासाठी संस्थेकडून दहा लाख रुपये खर्च करून यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे भूगर्भार्तील पाण्याची पातळी वाढण्यात निश्चित मदत होणार आहे.