शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

परिणामकारक शैलीतील ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:14 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये बुक शेल्फ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी रावसाहेब कुवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या पुस्तकाचा करून दिलेला परिचय.

रावसाहेब कुंवर यांचा ‘हरवलेल्या आवाजाची फिर्याद’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. मुखपृष्ठ आणि शीर्षकापासूनच या संग्रहाच्या दर्जेदारपणाची जाणीव होते. हरवलेला आवाज..माणसाचा, अन्यायाच्या व्यवस्थेविरुद्धच्या असंतोषाचा, नाराजीचा हा आवाज टाहो फोडतो आहे पण तो आतल्या आत. इथल्या व्यवस्थेने तो मुसक्या आवळून बंद केलेला. बैल हे कदाचित प्रतीक असेल कवीच्या शेतीमातीशी एकरूपतेचं. व्यवस्थेशी एकनिष्ठ राहूनही शेतक:याच्या वाटेला आलेलं बैलासारखंच गाडा ओढत जगावं लागणा:या आयुष्याचं. एक कविता वाचली आणि झटक्यात पान उलटलं असं या संग्रहाबाबत होत नाही. ती कविता वाचकाला तिथेच रेंगाळत ठेवते, आपल्याला अस्वस्थ करते, कवितेतल्या वेदनेचा धागा आपल्याशी गुंफून टाकते. प्रत्येक कवितेगणीक हा धागा मग जाळं विणतच जातो. मधूनमधून जितेंद्र साळुंखे याची कवितेच्या आशयाला साजेशी चित्र वेदनेचा तोच स्वर व्यक्त करताना उठाव देऊन जातात.पहिल्याच ‘गाव झालंय गोगलगाय’ या कवितेत शहरातून आलेल्या तकलादू योजनांची गावासाठी असलेली शून्य किंमत आणि ग्लोबल होण्याच्या नादात गावाची गेलेली रया फार प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. बॅनरमधील माणसं, खेडय़ातली पोरं बसली आहेत येडय़ासारखी, गाव जगू देत नाही शहर तगू देत नाही, बापाला शहरात करमत नाही अशा अनेक कवितांनी शहरीकरणाच्या नादात हरवत चाललेली संवेदनशीलता अतिशय सहज परंतु परिणामकारक शैलीत व्यक्त केलेली आहे. कवी : रावसाहेब कुंवर, प्रकाशक : विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, पृष्ठे : 110, मूल्य 120 रुपये