शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कर्तव्य..पशुपक्षीसुद्धा आपली प्रजाच आहे, याचा राजाला झाला बोध

By admin | Updated: May 21, 2017 13:13 IST

वीकेण्ड स्पेशलमध्ये प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी संस्कारदीप या सदरात केलेले लिखाण.

 

एका अरण्यातील गोष्ट आहे. तेथे एका हरिणीला एकदा खूप तहान लागली. तहानेनं कासावीस होऊन अरण्यात ती पाणी शोधत होती. पळत होती. तिला तलाव दिसला. तिकडे ती पळत होती. तेवढय़ात तिला आपल्यावर बाणाचा नेम धरून दबा धरून बसलेला माणूस दिसला. ती पाणी पिणार तितक्यात तिला तो दिसला. तो राजा होता. ती थांबली, ती राजाला म्हणाली, ‘‘बाण सोडण्याच्या आधी माझी एक विनंती ऐक. मी तुङया निशाण्यावर आहे. तुम्ही राजे आहात. मी प्रजा आहे. प्रथम मी माङया मुलांना पतीकडे सोपवून येते, नंतर तुम्ही माझी शिकार करावी, एवढीच माझी विनंती आहे.’’
राजा म्हणाला, ‘‘मी तुङयावर कसा विश्वास ठेवू.’’ हरिणी म्हणाली, ‘‘मी प्रामाणिक राजाची प्रजा आहे. परत निश्चित येईन.’’ राजाने तिला जाऊ दिले.
हरिणीनं पाणी पिलं. ती घराच्या दिशेने निघाली. घरी आली. तिनं आपल्या मुलांना कवटाळले. हरणाला सगळी गोष्ट सांगितली. हरिण म्हणाले, ‘‘तुङयाशिवाय मुलांचं पालनपोषण शक्य नाही. म्हणून तू थांब, मी जातो.’’ यावर हरिणी म्हणाली, ‘‘नाही, अरे मी वचनबद्ध आहे.’’
दोघांची कुजबुज ऐकून मुलं म्हणाली, ‘‘तुम्ही इथेच थांबा. आम्ही जातो.’’
त्यांच्यात निर्णय झाला नाही. तेव्हा सगळे चारही जण राजाकडे जायला निघाले. ते त्याच्याजवळ आले. हरिणी म्हणाली, ‘‘राजा, मी तर आलेच आहे. सोबत तिघांना आणले आहे.’’
राजाने हरिणीच्या डोळ्यात वचन निभावण्याची वृत्ती बघितली. त्या चौघांची भावना बघून राजा शरमिंदा झाला. पशुपक्षीसुद्धा आपली प्रजाच आहे, याचा त्याला बोध झाला.