शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

संपामुळे होणार वांदा, ३१ मार्चला ताण येणार! पगार, निवृत्तीवेतन लांबणीवर?

By अमित महाबळ | Updated: March 20, 2023 14:48 IST

२९ हजार ६०० पेन्शनर जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यांचे पेन्शनचे काम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसांत केले जाते.

जळगाव - जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वच सरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प आहे. जिल्हा कोषागार कार्यालयात गेल्या सात दिवसांत विविध विभागांची ८०० बिले जमा झाली आहेत पण कर्मचाऱ्यांअभावी त्यांची अदायगी करणे शक्य झालेले नाही. संप आणखी लांबल्यास वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन या दोन्हींचा प्रश्न निर्माण होणार आहे.

२९ हजार ६०० पेन्शनर जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यांचे पेन्शनचे काम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन ते तीन दिवसांत केले जाते. त्याशिवाय फॅमिली पेन्शन, पेन्शन लागू करणे, लाभार्थीच्या मृत्यू पश्चात त्याच्या पेन्शनमधील फरकाची रक्कम वारसांना देणे आदी कामे महिनाभर सुरू असतात. यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात १० टेबल आहेत. पण संपामुळे कर्मचारी नाहीत. संप लांबल्यास पेन्शनला उशीर होणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पातील विभागनिहाय तरतुदी ३१ मार्च २०२३ अखेर खर्ची घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

७७ पैकी चार जण कामावर

जिल्ह्यात एक मुख्य कोषागार कार्यालय आणि १४ उपकोषागार कार्यालये आहेत. सर्व मिळून ७७ कर्मचारी असून, त्यापैकी चार जण कामावर आहेत. ते वर्ग दोनचे आहेत. कंत्राटी कर्मचारी नियुक्त नाहीत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोषागार कार्यालय रात्री ८ वाजेपर्यंत खुली असतात, तर शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत काम सुरू असते. या संबंधीचे निर्देश आले होते पण त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे.

टॅग्स :Governmentसरकार