शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जामठी येथे सुरू ट्रान्सफार्मर काढून नेल्याने ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 21:51 IST

सुरू असलेला ट्रान्स्फर १ आॅक्टोबर रोजी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलाही पूर्वसूचना न देता काढून नेला. हा ट्रान्स्फर सुरू असूनदेखील का काढून नेण्यात आला, असा सवाल येथील संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसहा दिवसात झाले शेतातील पिकांचे नुकसानझालेले नुकसान कोण भरुन देणार, शेतकºयांचा सवाल

जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : येथे शेती शिवारातील सुरू असलेला ट्रान्स्फर १ आॅक्टोबर रोजी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलाही पूर्वसूचना न देता काढून नेला. हा ट्रान्स्फर सुरू असूनदेखील का काढून नेण्यात आला, असा सवाल येथील संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, या सात ते आठ दिवसात विजेअभावी आमच्या शेतातील झालेल्या पिकांच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकरी दिवाणसिंग चांगो पाटील, गणेश वसंत गोरे, कस्तुराबाई हिरालाल तेली, साहेबराव जानवर पाटील, मंगलसिंग उत्तम सिंग पाटील, ज्ञानेश्वर दामू पाटील, शंकरसिंग गजराजसिंग ठाकूर या शेतकºयांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकºयांनी वीज कंपनी, बोदवड पोलीस ठाण्यात दिले आहे व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, शनिवारी सायंकाळी वीज वितरण कंपनीच्या वतीने येथील शेतकºयांसाठी ट्रान्स्वफर बसविण्यात आला. मात्र आमच्या शेतातील पिकांचे गेल्या आठवडेभरात झालेले नुकसान कोण भरून काढणार व दोषींवर काय कारवाई करणार, असा सवाल संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.हा ६३ केव्हीचा ट्रान्सफार्मर बंद पडण्याच्या मार्गावर होता व नेहमी डी.ओ. उडत होता. त्यामुळे त्याला बदलविण्याची गरज होती. यासाठी हा ट्रान्सफार्मर बदलविण्यात आला. तरीही त्याचा फेल होण्याचा रिपोर्ट कार्यालयात प्राप्त झाला आहे तर संबंधित कर्मचाºयावर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.