शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST

सचिन देव जळगाव : शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केला आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आता ...

सचिन देव

जळगाव : शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केला आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आता रक्षाबंधनामुळे तर मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जाण्याचे नियोजन करीत आहे. त्यामुळे या आठवड्यात जळगावहून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असून, स्थानिक प्रवाशांना तिकीट आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे उभे राहुन किंवा इतर खाजगी प्रवासी वाहनांचा आधार बाहेरगावी जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या स्थगित केल्या होत्या. त्या गाड्या आता प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यानांही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, तिकीट आरक्षणाची सक्ती केली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवाशांनी गेल्या महिन्यापासून तिकीट आरक्षण करण्याला प्राधान्य दिले होते. परिणामी यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर सध्या सुरू असलेल्या व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जादा गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

इन्फो :

५० टक्के प्रवासी संख्या वाढली

- जूनपासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरू असून, आता १५ ऑगस्ट सर्वत्र अनलॉक केला आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा उद्योग-व्यावसायानिमित्त पुणे-मुंबई येथे जात असल्याने, गाड्यांना गर्दी वाढली आहे.

- अनलॉकनंतर अनेक नागरिक रखडलेले लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रम करित आहेत. त्यामुळेही बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेे गाड्यांना गर्दी दिसून येत आहे.

- गेल्या वर्षी कोरोनामुळे खाजगी प्रवासी वाहतूक व रेल्वेही बंद असल्यामुळे महिलांना रक्षाबंधनाला माहेरी जाता आले नाही. यंदा रक्षाबंधनाला मात्र अनलॉक असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने तिकीट बुकिंग करून ठेवल्यामुळे गाड्यांना गर्दी वाढली आहे.

इन्फो :

गा गाड्यांना वेटिंग