शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

लग्नापूर्वीच जळगावात तरूणाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 23, 2017 15:38 IST

तरुण रविवार झाला होता बेपत्ता.नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.23- तांबापुरा येथील बिलमिल्ला चौकातील सलमान बाबु पटेल (वय- 25) या तरुणाचा मेहरूण बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली आह़े रविवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता़ दोन दिवसानंतर तलावात त्याचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून चौकशीची मागणी केली होती़ 25 मे ला त्याचे लग्न होते, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने जिल्हा रूग्णालयात कुटुंबियांनी आक्रोश केला़
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान याने नवीन कपडे घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती. त्यानुसार वडीलांनी त्याला पाच हजार रूपये दिल़े रविवार, 21 रोजी सायंकाळी 4 वाजता घरून निघाला पुन्हा परतला नाही़ सोमवारी वडील बाबू पटेल व बहिणी यास्मिन यांनी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.
मंगळवारी मेहरूण तलाव परिसरात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक पवार हे गस्तीवर असताना त्याना तलावात एक मृतदेह दिसून आला. चौकशी केल्यानंतर तो सलमान पटेल याचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, नातेवाईकांनी सलमान याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.