शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनामुळे शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यत विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:45 IST

कृषी खात्याकडे नोंदणी केलेल्या शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल शासनाच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यत विक्रीला नेला जात आहे.

ठळक मुद्देमहसूल व कृषी विभागातर्फे शेतीगटांना वाहन व इंधन परमिटथेट ग्राहकांना भाजीपाला व शेतमाल विकण्याचा शुभारंभ

धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील कृषी खात्याकडे नोंदणी केलेल्या शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल शासनाच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यत विक्रीला नेला जात आहे. यासाठी तहसील कार्यालय व कृषी कार्यालयातर्फे या गटांना वाहन परमिट व इंधन परमिट देण्यात आले आहे. त्यामुळे गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतीमाल विक्री करण्याची अडचण आता दूर झाली आहे.कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने गट शेती करणाºया शेतकºयांचा शेतीमाल बाहेरगावी विक्री करण्यास अडचण निर्माण झाली होती. या शेती गटांना त्यांचा नाशवंत भाजीपाला खराब होऊ नये म्हणन तालुका कृषी अधिकाºयांनी तहसीलदारांकडे ही समस्या मांडून शासनाच्या सूचनेनुसार वाहन परमिट व इंधन परमिट देण्याची विनंती केली. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तातडीने या शेतीगटांना वाहन परमिट व इंधन परमिट दिल्याने थेट ग्राहकांपर्यत शेतकºयांना आता माल घेन जाऊन विक्री करण्यास अडचण राहणार नाही.या शेतीगटांना वाहन परवाना व इंधन परवाना देवून थेट ग्राहकांना भाजीपाला व शेतमाल विकण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ, मंडळ कृषी अधिकारी कंखरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दीपक नागपुरे, आत्मा अध्यक्ष राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :vegetableभाज्याDharangaonधरणगाव