शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कोरडवाहू जमिनीतील कपाशी पावसाअभावी होरपळतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:10 IST

बोरखेडे बुद्रुक परिसरातील कोरडवाहू जमिनीत पेरलेल्या कापसाचे पीक यंदा पावसाअभावी आधीच संकटात सापडले असतांंना आॅक्टोबर हीटमुळे ते अक्षरश: होरपळून निघत आहे.

ठळक मुद्देकपाशीच्या एका झाडाला फक्त पाच ते दहा बोंडे लागली आहेत.बियाणे, किटकनाशके, खते यांचा सुध्दा खर्च निघणार नसल्याने शेतकरी निराश

बोरखेडे बुद्रूक ता. चाळीसगाव : बोरखेडे बुद्रुक परिसरातील कोरडवाहू जमिनीत पेरलेल्या कापसाचे पीक यंदा पावसाअभावी आधीच संकटात सापडले असतांंना आॅक्टोबर हीटमुळे ते अक्षरश: होरपळून निघत आहे. मागील वर्षी बोंडअळीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाल्याने या वर्षी मोठया मेहनतीने व आशेने कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात शासनाच्या हमी भावाने आनंदीत झालेला शेतकरी मात्र पावसाअभावी कोरडवाहू कपाशीची वाढ खुंटली असल्याने जेरीस आला आहे. कपाशीच्या एका झाडाला फक्त पाच ते दहा बोंडे लागली आहेत.मशागत, बियाणे, किटकनाशके, खते यांचा सुध्दा खर्च निघणार नसल्याने शेतकरी निराश झालेला आहे . दरम्यान, काही शेतकऱ्यांना अजून देखील बोंड अळीचे अनुदान मिळाले नाही व बरेच शेतकरी कर्जमाफीला पात्र असून सुद्धा अजून त्यांना लाभ मिळाला नाही . त्यात कपाशी पिकाच्या दुरवस्थेचे चित्र, गुरांचा चाºयाचा प्रश्न आणि शेती संकटात सापडल्याने रोजगार मिळण्याबाबत सांशकता आदी प्रश्न उभे आहेत.

टॅग्स :cottonकापूस