शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

रावेर परिसरात पाच फूट अंतरावर ड्रिपर नळ्यांची होतेय जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:59 IST

केºहाळे, ता.रावेर : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेºहाळे परिसरात पाण्याचा वनवाउन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा घेणे झाले अवघडपिकांपेक्षा जमिनीलाच जास्त पाणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.या भागात नैसर्गिक देश असलेला हरित पट्टा भूगर्भातील पाणी व मेहनतीच्या बळावर बागायती पिकांमध्ये केळीसाठी उत्पादनात अग्रेसर राहिलेला आहे. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे भूगर्भातील पाण्याअभावी परिसर भकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही.पिकांना पाण्याचे नियोजन व अत्यल्प पाणी वापरून जास्तीत-जास्त उत्पादन घेण्याकरिता ईस्त्राईलचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान संपूर्ण जगभरात वरदान ठरले. सुरूवातीला झालेले ठिबक तंत्रज्ञानाद्वारे वापरण्यात येणाऱ्या नळीमध्ये पिकांना पाणी टाकणारे ड्रिपर पाच फुटांच्या अंतरावर असायचे व ते लाभदायकसुद्धा होते. कारण केळी पिकांची लागवड पाच बाय साडेपाच फूट या अंतरावर असते. त्यामुळे नेमके नळीतून पाणी लागवड केलेल्या खोडाजवळच पडायचे. जमिनीवर इतरत्र पडत नसल्यामुळे नळींमधून येणारा पाण्याचा दाब जास्त मिळायचा. परंतु कालांतराने बदलत्या पिकांसाठी उदा.मका, हरभरा, गहू, ऊस यांच्याकरिता सव्वा ते दीड फूट अंतरावर ड्रिपर असणाºया नळ्या कंपन्यांची बाजारात आणल्या व पाच फुटांवरील ड्रिपर हद्दपार झाले. मात्र केळीसाठी उपयुक्त व पाण्याच्या नियोजनासाठी पाच फुटावरील ड्रिपर असलेली नळीच महत्वाची आहे, अशी जाणीव शेतकºयांना होऊ लागली आहे.कारण पाच फूट अंतराच्यामध्ये सव्वा फूट ड्रिपर नळी असल्यास दोन ड्रिपरांचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी पिकांएवजी फक्त जमिनीलाच जास्त मिळत असते. त्यामुळे पाण्याचा टंचाईमध्ये केळीसाठी पाच फुट अंतरावरील ड्रिपरच शेतकºयांना काही प्रमाणात तारण्यात यशस्वी ठरेल, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. यंदा येणारा उन्हाळा हिवाळ्यातच पाण्याचा वनवा घेऊन आला आहे. यामुळे उन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा पूर्णपणे हाती येणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर