शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाउंडेशन सुरू करताना पाहिलेले स्वप्न जवखेड्यात पूर्ण - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:06 IST

ग्रामस्थांशी साधला संवाद

ठळक मुद्देमहाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईलगावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १५ - मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन अमिर खान यांनी जवखेडा येथे ग्रामस्थांना संबोधित करताना केले. या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन सुरू केले तेव्हा जे स्वप्न पाहिले होते ते आज या गावात येऊन पूर्ण झाल्याचा अनुभव आल्याचे आमिर खान म्हणाले.सुरुवातीला त्यांनी मराठीत नमस्कार या गावात येऊन आनंद वाटलो , तुमचा गावच काम छान आहे. स्पर्धेत कोण जिंकेल यापेक्षा गावाने मन जिंकले हे महत्वाचे आहे असेही आमिर खान म्हणाले. गावाची आठवण राहील असे सांगताना ‘याद’ या शब्दाला मराठीत काय म्हणतात असे किरण राव यांना विचारले. येथील रोप वाटिका व ग्रीन हाऊस आवडले, शोष खड्ड्यात प्रत्येक घराचा हिस्सा असून सोबतच गाव कला, शांतता, व संस्कृकतेचे प्रतीक असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.किरण राव म्हणाल्या की या गावातील शिस्तीतील कामे आणि प्रत्येक कामाची वेगळी समिती कुठेच पहिली नाही. यालाच लोकचळवळ म्हणतात जवखेडा गावाची महिला शक्ती मजबूत आहे, या गावाला सलाम, असेही त्या शेवटी म्हणाल्या.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनीही या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन स्पर्धेत पाहिले येईल, असा विश्वास व्यक्त केला.अमिरखान व किरण राव यांनी संयुक्तरित्या लगान चित्रपटाचे ‘आजारे... आजारे ...भले कीतने भी लम्बे रस्ते हो...इस धरतीका है राजा जाण ले तू’ हे गीत सादर केले . सूत्रसंचालन मयूर पाटील व सुनील पाटील यांनी केलेतत्पूर्वी अमिरखान यांनी मयूर पाटील, पूजा पाटील, संदीप पाटील, डॉ. दिनेश पाटील यांच्याशी चर्चा करून कामाचे स्वरूप व नियोजनाची माहिती घेतली. ो

टॅग्स :Jalgaonजळगाव