शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पाणी फाउंडेशन सुरू करताना पाहिलेले स्वप्न जवखेड्यात पूर्ण - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:06 IST

ग्रामस्थांशी साधला संवाद

ठळक मुद्देमहाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईलगावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १५ - मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन अमिर खान यांनी जवखेडा येथे ग्रामस्थांना संबोधित करताना केले. या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन सुरू केले तेव्हा जे स्वप्न पाहिले होते ते आज या गावात येऊन पूर्ण झाल्याचा अनुभव आल्याचे आमिर खान म्हणाले.सुरुवातीला त्यांनी मराठीत नमस्कार या गावात येऊन आनंद वाटलो , तुमचा गावच काम छान आहे. स्पर्धेत कोण जिंकेल यापेक्षा गावाने मन जिंकले हे महत्वाचे आहे असेही आमिर खान म्हणाले. गावाची आठवण राहील असे सांगताना ‘याद’ या शब्दाला मराठीत काय म्हणतात असे किरण राव यांना विचारले. येथील रोप वाटिका व ग्रीन हाऊस आवडले, शोष खड्ड्यात प्रत्येक घराचा हिस्सा असून सोबतच गाव कला, शांतता, व संस्कृकतेचे प्रतीक असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.किरण राव म्हणाल्या की या गावातील शिस्तीतील कामे आणि प्रत्येक कामाची वेगळी समिती कुठेच पहिली नाही. यालाच लोकचळवळ म्हणतात जवखेडा गावाची महिला शक्ती मजबूत आहे, या गावाला सलाम, असेही त्या शेवटी म्हणाल्या.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनीही या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन स्पर्धेत पाहिले येईल, असा विश्वास व्यक्त केला.अमिरखान व किरण राव यांनी संयुक्तरित्या लगान चित्रपटाचे ‘आजारे... आजारे ...भले कीतने भी लम्बे रस्ते हो...इस धरतीका है राजा जाण ले तू’ हे गीत सादर केले . सूत्रसंचालन मयूर पाटील व सुनील पाटील यांनी केलेतत्पूर्वी अमिरखान यांनी मयूर पाटील, पूजा पाटील, संदीप पाटील, डॉ. दिनेश पाटील यांच्याशी चर्चा करून कामाचे स्वरूप व नियोजनाची माहिती घेतली. ो

टॅग्स :Jalgaonजळगाव