शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

अनिष्ट चालीरिती बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:41 IST

बारी समाजाचे महाअधिवेशन

ठळक मुद्दे सात ठराव एकमताने मंजूर

जळगाव : समाजातील अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यात यावी, यासह बारी समाजच्या महाअधिवेश्नात सात ठरावांना मंजूर करण्यात आले.सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यालगत अखिल भारतीय बारी समाजाच्या शंभराव्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला देशाच्या अनेक भागातून पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड उपस्थिती असताना सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध रितीने पार पडले. समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या अधिवेशनात देशभरातून सुमारे ५ हजारहून अधिक समाजबांधव उपस्थित होेते.समाजबांधवांसमोरील आव्हानांवर झाली चर्चाहे अधिवेशन तीन सत्रांमध्ये पार पडले. सकाळच्या सत्रात अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रात देशभरातून आलेल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत समाजासमोर असलेल्या विविध अडचणी, समाजातील परंपरा, चुकीच्या चालीरितींच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. अखेरच्या सत्रात सात ठरावांना समाजबांधवांनी मान्यता दिली. सुमारे ४ एकर जमिनीवर भव्य मंडप टाकण्यात आला होता.अधिवेशनात करण्यात आलेले ठरावच्विविध राज्यांमधील विखुरलेल्या समाजाला एकसंघ व्हावा.च्आपसातील समज-गैरसमज दूर करून अनिष्ट चालीरितींना आळा घालावा.च्सर्व भागात रोटी-बेटी व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.च्जात,उपजात, पोटजात तसेच हलके भारी असा फरक यापुढे बंद करावा.च्समाजातील तरुणांना नवीन उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्या यावे.च्एकसंघ होवून शासन दरबारी विविध मागणी व सवलीतींसाठी दाद मागावी.च्बारी समाजाचे संत रुपलाल महाराज यांना राष्टÑसंत दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा.