शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

अनिष्ट चालीरिती बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:41 IST

बारी समाजाचे महाअधिवेशन

ठळक मुद्दे सात ठराव एकमताने मंजूर

जळगाव : समाजातील अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यात यावी, यासह बारी समाजच्या महाअधिवेश्नात सात ठरावांना मंजूर करण्यात आले.सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यालगत अखिल भारतीय बारी समाजाच्या शंभराव्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला देशाच्या अनेक भागातून पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड उपस्थिती असताना सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध रितीने पार पडले. समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या अधिवेशनात देशभरातून सुमारे ५ हजारहून अधिक समाजबांधव उपस्थित होेते.समाजबांधवांसमोरील आव्हानांवर झाली चर्चाहे अधिवेशन तीन सत्रांमध्ये पार पडले. सकाळच्या सत्रात अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रात देशभरातून आलेल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत समाजासमोर असलेल्या विविध अडचणी, समाजातील परंपरा, चुकीच्या चालीरितींच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. अखेरच्या सत्रात सात ठरावांना समाजबांधवांनी मान्यता दिली. सुमारे ४ एकर जमिनीवर भव्य मंडप टाकण्यात आला होता.अधिवेशनात करण्यात आलेले ठरावच्विविध राज्यांमधील विखुरलेल्या समाजाला एकसंघ व्हावा.च्आपसातील समज-गैरसमज दूर करून अनिष्ट चालीरितींना आळा घालावा.च्सर्व भागात रोटी-बेटी व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.च्जात,उपजात, पोटजात तसेच हलके भारी असा फरक यापुढे बंद करावा.च्समाजातील तरुणांना नवीन उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्या यावे.च्एकसंघ होवून शासन दरबारी विविध मागणी व सवलीतींसाठी दाद मागावी.च्बारी समाजाचे संत रुपलाल महाराज यांना राष्टÑसंत दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा.