शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

मृत्यूभोेज बंद, विवाहावर वायफळ खर्च नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:39 IST

राज्यस्तरीय बैठक : दधिच समाजाचे निर्णय

जळगाव : महाराष्ट दधिच समाजाची राज्य कार्यकारिणीची बैठक येथे रविवारी पार पडली. यावेळी समाजाने मृत्यूभोज प्रथा बंद करावी, विवाहातील वायफळ खर्चावर मर्यादा आणाव्या आदी महत्वाचे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण खटोड (जळगाव) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष उत्तमचंद हुमानिया (मुंबई), सहसचिव विनोद त्रिपाठी (जळगाव), कोषाध्यक्ष राघेश्याम दायमा ( शिरपूर), संघटनमंत्री विजय आसोपा (औरंगाबाद), महासभा सदस्यनरेंद्र जोशी (रतलाम),प्रशांत कुदाळ (उस्मानाबाद), राजेश दायमा (पुणे), दधिच महिला राष्ट्रीय प्रकोष्ठ अध्यक्षा विद्या व्यास (नागपूर), महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा माया शर्मा (नागपूर), महाराष्ट्र युवती संघटनेच्या प्रमुख राखी व्यास (पुणे) यांची मुख्य उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी यावेळी समाजाचा विकास कसा साधता येईल, यावर विचारविनीमय केला. दधिच समाजसेवावविकास संस्था देखील स्थापन्याचा निर्णय झाला.दुर्बल घटकांच्या मदतीसाठी यासंस्थेमार्फत योजना राबविण्यासाठी ५० लाखापर्यंत निधी घोषित करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणे,वैद्यकीय सुविधा पुरवणे, पुणे येथे ेविद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरु करणे, बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणे, दधिच समाजाचे अ‍ॅप तयार करणे आदी विषयांवर चर्चा झाली.दुसऱ्या सत्रात महिलांची विशेष बैठक झाली.अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महासभेच्या कार्यध्यक्षा विद्या व्यास या होत्या. राज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा माया शर्मा, उपाध्यक्षा प्रेमलता खटोड, खान्देश अध्यक्षा मनिषा दायमा, उपाध्यक्षा प्रियंका शर्मा, राखी व्यास यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी उत्तमचंद डुमनिया,सतीष दायमा,शंकर पलोड, कीर्ती दायमा,भगवती दायमा, मोहन खटोड, नारायण शर्मा, शाम दायमा, किरण दायमा आदींनी सहकार्य केले.