शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करणार

By admin | Updated: February 10, 2017 01:08 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : म्हसावदमधील सभेने जि.प. निवडणूक प्रचाराचा प्रारंभ

जळगाव : जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांनी केंद्र सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळविले. त्यातून जळगाव जिल्ह्यातही कामे सुरू झाली असून आगामी तीन वर्षात जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करून जळगावचा कायापालट करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद येथे आयोजित जाहीर सभेत गुरुवारी दिले.

भाजपातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ म्हसावद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेने झाला. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह गिरीश महाजन, एकनाथराव खडसे उपस्थित होते.ख:याअर्थाने विकासमुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे जलसंपदा खाते होते. त्यांनी पाच वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास केला. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा विकास रखडला. त्यानंतर आताच्या सरकारमध्ये जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली. त्यांनी ख:या अर्थाने मोठय़ा प्रमाणात कामे सुरू केली. केंद्र सरकारकडून त्यांनी 26 हजार कोटी रुपये मिळविले. या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाची अनेक कामे सुरू झाली आहेत. गिरणा नदीवरील 7 बलून बंधारे, म्हसावद परिसरातील लमांजन बंधारा दुरुस्ती, अंजनी धरणाची क्षमतावाढ या कामांचा त्यात समावेश आहे. जळगाव नक्कीच ‘जलयुक्त’ गाव होईलखडसे यांनी जळगावचा कायापालट करण्यास जी सुरुवात केली होती, ती कामे सुरू ठेवून आगामी तीन वर्षात जळगावचा कायापालट करू. जळगाव जिल्ह्यासाठी आम्ही केवळ योजना आणल्या नाही तर त्या पूर्ण करण्यासाठी निधीदेखील दिल्याचे त्यांनी सांगितले. तापी नदीवरील मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव ‘जलयुक्त गाव’ होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.