शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करणार

By admin | Updated: February 10, 2017 01:08 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : म्हसावदमधील सभेने जि.प. निवडणूक प्रचाराचा प्रारंभ

जळगाव : जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांनी केंद्र सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळविले. त्यातून जळगाव जिल्ह्यातही कामे सुरू झाली असून आगामी तीन वर्षात जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करून जळगावचा कायापालट करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद येथे आयोजित जाहीर सभेत गुरुवारी दिले.

भाजपातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ म्हसावद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेने झाला. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह गिरीश महाजन, एकनाथराव खडसे उपस्थित होते.ख:याअर्थाने विकासमुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे जलसंपदा खाते होते. त्यांनी पाच वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास केला. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा विकास रखडला. त्यानंतर आताच्या सरकारमध्ये जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली. त्यांनी ख:या अर्थाने मोठय़ा प्रमाणात कामे सुरू केली. केंद्र सरकारकडून त्यांनी 26 हजार कोटी रुपये मिळविले. या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाची अनेक कामे सुरू झाली आहेत. गिरणा नदीवरील 7 बलून बंधारे, म्हसावद परिसरातील लमांजन बंधारा दुरुस्ती, अंजनी धरणाची क्षमतावाढ या कामांचा त्यात समावेश आहे. जळगाव नक्कीच ‘जलयुक्त’ गाव होईलखडसे यांनी जळगावचा कायापालट करण्यास जी सुरुवात केली होती, ती कामे सुरू ठेवून आगामी तीन वर्षात जळगावचा कायापालट करू. जळगाव जिल्ह्यासाठी आम्ही केवळ योजना आणल्या नाही तर त्या पूर्ण करण्यासाठी निधीदेखील दिल्याचे त्यांनी सांगितले. तापी नदीवरील मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव ‘जलयुक्त गाव’ होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.