शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पक्ष्यांना पाण्यासाठी स्वखर्चाने शिक्षकाकडून भांडी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 18:17 IST

स्तुत्य : सन २००६ पासून सातत्याने सुरु आहे उपक्रम, पाण्याची तरुणांवर सोपविली जाते जबाबदारी

जामनेर : तहानलेल्या माणसांना पाणी पाजण्याचे पुण्यकर्म पाणपोईच्या माध्यमातुन अनेक समाजसेवक करतात. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानात पाखरांना पाणी पाजण्यासाठी बेटावद, ता.जामनेर येथील सुनील पाटील हे शिक्षक धडपडत आहे. सुमारे २२ गावात त्यांनी पक्ष्यांना पाणी पाजण्यासाठी मातीची भांडी (परळ) त्यांनी वाटप करुन जनप्रबोधनाचे कामही केले.केवळ भांडी वाटून ते थांबले नाही तर त्या गावातील सेवाभावी वृत्तीच्या तरुणांना वेळोवेळी भांड्यात पाणी टाकण्याची जबाबदारीही ते सोपवतातम. या उपक्रमात त्यांना गावागावातील शिवराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे.सुनील पाटील हे चिंचखेडे येथील माजी सरपंच आहे. २००६ पासुन ते हा उपक्रम निस्वार्थ भावनेतुन राबवीत आहे. मातीची भांडी ज्याला ग्रामीण भागात बाडगे म्हणतात, ते संबंधीत गावातील कुंभाराकडुनच बनवून घेतात. गावातील तरुणांना भांडी वाटप करुन झाडावर बांधुन त्यांना वेळोवेळी त्यात पाणी टाकण्याची जबाबदारी सोपविली जाते.... अशी केली भांडी वाटपमोयखेडे दिगर २५, नांद्राहवेली ५०, रांजणी २५, देवळसगाव २०, वाडिकील्ला २५, वाघारी २५, बेटावद बुद्रुक ५० व बेटावद खुर्द ५०, टाकळी २० या प्रमाणे नुकतेच त्यांनी भांडी वाटप केली. स्व. भैयुजी महाराज यांच्या प्रेरणेतुन, राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, शिवराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे करणे शक्य झाल्याचे ते सांगतात. मुक्या पाखरांना पाणी पाजल्याने ज्या आत्मीक सुखाची अनुभुती मिळते असेही त्यांचे म्हणणे आहे.