शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

धरणगावात बालकवी पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 20:12 IST

शशिकांत हिंगोणेकर व दिलीप पाटील यांचा सन्मान

ठळक मुद्देस्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थी व श्रोत्यांनी स्व. दामूअण्णा दाते सभागृह तुडुंब भरले होते. यानिमित्ताने धरणगाव शहरातील पी. आर. बालकवी, इंदिरा विद्यालय व साकरे विद्यालयातील विद्याथ्र्यांनी कवी किनगावकर यांच्याशी त्यांच्या दहावीच्या मराठी पुस्तकातील ‘वारस’ या कवितेबाबत प्रश्नोत्तर व चर्चेतूून संवाद साधला.

ऑनलाईन लोकमत धरणगाव (जि. जळगाव), दि. 13 : बालकवींच्या जन्मगावी अखंड 25 वर्षे बालकवींची स्मृती जतन करत साहित्य, कला व संस्कृतीचा प्रसार करणा:या साहित्य कला मंचचे कार्य अभिनंदनीय आहे. या संस्थेतर्फे दिल्या जाणा:या बालकवी काव्य पुरस्कारांना महाराष्ट्र स्तरावर लोकमान्यता प्राप्त झाली आहे. पुरस्कारार्थ्ीनी बालकवींचा वारसा जोपासून पुरस्काराचा आनंद जीवनभर हृदयात साठवून ठेवण्यासारखा असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ कवयित्री माया धुप्पड यांनी काढले. बालकवींच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी प्रकाश किनगावकर यांच्या हस्ते प्रसिध्द कवी व लातूर विभागीय मंडळाचे शिक्षण सचिव शशिकांत हिंगोणेकर यांना राज्यस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार, तर तरडी, ता.पारोळा येथील कवी दिलीप पाटील यांना खान्देशस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदिरा कन्या विद्यालयाचे अध्यक्ष डी. जी. पाटील, विक्रम वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आर. एन. महाजन, साहित्य कलामंचचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी, सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते. अतिथींचा परिचय बी. डी. शिरसाठ व डी. एस. पाटील यांनी करून दिला. मंचच्या उपक्रमांना आर्थिक सहकार्य म्हणून प्रा. सी. एस. पाटील यांनी 1100 रुपये देणगी दिली. सूत्रसंचालन सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी, तर आभार प्रदर्शन शरदकुमार बन्सी यांनी केले.