शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

धरणगावात बालकवी पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 20:12 IST

शशिकांत हिंगोणेकर व दिलीप पाटील यांचा सन्मान

ठळक मुद्देस्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थी व श्रोत्यांनी स्व. दामूअण्णा दाते सभागृह तुडुंब भरले होते. यानिमित्ताने धरणगाव शहरातील पी. आर. बालकवी, इंदिरा विद्यालय व साकरे विद्यालयातील विद्याथ्र्यांनी कवी किनगावकर यांच्याशी त्यांच्या दहावीच्या मराठी पुस्तकातील ‘वारस’ या कवितेबाबत प्रश्नोत्तर व चर्चेतूून संवाद साधला.

ऑनलाईन लोकमत धरणगाव (जि. जळगाव), दि. 13 : बालकवींच्या जन्मगावी अखंड 25 वर्षे बालकवींची स्मृती जतन करत साहित्य, कला व संस्कृतीचा प्रसार करणा:या साहित्य कला मंचचे कार्य अभिनंदनीय आहे. या संस्थेतर्फे दिल्या जाणा:या बालकवी काव्य पुरस्कारांना महाराष्ट्र स्तरावर लोकमान्यता प्राप्त झाली आहे. पुरस्कारार्थ्ीनी बालकवींचा वारसा जोपासून पुरस्काराचा आनंद जीवनभर हृदयात साठवून ठेवण्यासारखा असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ कवयित्री माया धुप्पड यांनी काढले. बालकवींच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी प्रकाश किनगावकर यांच्या हस्ते प्रसिध्द कवी व लातूर विभागीय मंडळाचे शिक्षण सचिव शशिकांत हिंगोणेकर यांना राज्यस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार, तर तरडी, ता.पारोळा येथील कवी दिलीप पाटील यांना खान्देशस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदिरा कन्या विद्यालयाचे अध्यक्ष डी. जी. पाटील, विक्रम वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आर. एन. महाजन, साहित्य कलामंचचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी, सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते. अतिथींचा परिचय बी. डी. शिरसाठ व डी. एस. पाटील यांनी करून दिला. मंचच्या उपक्रमांना आर्थिक सहकार्य म्हणून प्रा. सी. एस. पाटील यांनी 1100 रुपये देणगी दिली. सूत्रसंचालन सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी, तर आभार प्रदर्शन शरदकुमार बन्सी यांनी केले.