शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आदिवासी वसतीगृहातील विद्याथ्र्याची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 15:43 IST

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े

 घाणीचे साम्राज्य : गृहपालाकडून तक्रारींना केराची टोपली

जळगाव,दि.31- शासनाकडून आदिवासी वसतीगृहासाठी निधी मिळतो, मात्र हा निधी केवळ कागदोपत्रीच खर्च होत आह़े गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े याबाबत गृहपालांकडे तक्रारी करून त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़
आदिवासी वसतीगृहात जामनेर नंदुरबार, रावेर, धुळे, नाशिक असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी वास्तव्यास आहेत़ दोन इमारतींमध्ये एकूण 200 ते 250 विद्यार्थी संख्या आह़े याठिकाणी बोरिंग आहे मात्र बोरींगला कमी पाणी येत असल्याने दुसरी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही़  
बीले काढली मात्र टँकर नाही
पाण्याच्या टाकीत कचरा पडल्याने पाणी अस्वच्छ आह़े पाणी शुध्दीकरण यंत्रही नादुरूस्त आह़े वसतीगृहात टँकर आणल्याबाबतची बीले काढली जातात मात्र प्रत्यक्षात टँकर येत नाही, याचप्रमाणे स्वच्छतेच्या वस्तू आणल्याची बीले तयार केली जातात मात्र कुठल्याही वस्तू सफाई कर्मचा:याला देण्यात येत नाही, असा आरोपही विद्याथ्र्यानी लोकमतशी बोलताना सांगितल़े
स्वच्छतेचे तीन तेरा
वसतीगृहात साफसफाईसाठी कर्मचारी येतो, मात्र त्याच्याकडून नियमित तसेच व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आह़े शौचालय कुठल्याही प्रकारचे फिनाईल, किंवा अॅसिड न वापरता धुतली जातात़ त्यामुळे दरुगधी येत आह़े डासांची उत्पत्ती झाली असतानाही फवारणी केली जात नसल्याने आजार वाढले आहे.
प्रकल्पधिका:यांना फोन करताच पिण्याचे पाणी
विद्याथ्र्याच्या परिक्षा सुरू आहेत, यातच वसतीगृहातील कृत्रिम पाणीटंचाईमुळे विद्यार्थी त्रस्त आह़े रस्त्यांवरील पाणपोई, महाविद्यालयातून, जैन इरिगेशन येथून पाणी आणून पिण्याची वेळ आली आह़े याबाबत गृहपाल प्रविणकुमार रोकडे यांच्याकडे तक्रार केली असता त्याच्याकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जात असल्याने गुरूवारी रात्री वसतीगृहातील विद्याथ्र्यानी थेट आदिवासी प्रकल्प अधिका:यांना फोन करत समस्यांबाबत संताप व्यक्त केला़ त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास 10 अॅक्वाचे जार आणण्यात आल़े 
दखल न घेतल्यास आमरण उपोषण
वारंवार तक्रारीकरून कुठल्याही प्रकारची कारवाई गृहपालांकडून केली जात नाहीय़े या समस्यांबाबत प्रकल्प अधिका:यांना निवेदन देण्यात येणार आह़े त्यानंतरही समस्या न सुटल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असे उत्तम बागुल, रविंद्र गांगुर्डे, संजीव गावीत, राकेश पावरा, संदीप गावीत, राजू भोये, ज्ञानेश पाडवी, परशु महाकाळी यांनी दिला आह़े