शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतीगृहातील विद्याथ्र्याची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 15:43 IST

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े

 घाणीचे साम्राज्य : गृहपालाकडून तक्रारींना केराची टोपली

जळगाव,दि.31- शासनाकडून आदिवासी वसतीगृहासाठी निधी मिळतो, मात्र हा निधी केवळ कागदोपत्रीच खर्च होत आह़े गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े याबाबत गृहपालांकडे तक्रारी करून त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़
आदिवासी वसतीगृहात जामनेर नंदुरबार, रावेर, धुळे, नाशिक असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी वास्तव्यास आहेत़ दोन इमारतींमध्ये एकूण 200 ते 250 विद्यार्थी संख्या आह़े याठिकाणी बोरिंग आहे मात्र बोरींगला कमी पाणी येत असल्याने दुसरी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही़  
बीले काढली मात्र टँकर नाही
पाण्याच्या टाकीत कचरा पडल्याने पाणी अस्वच्छ आह़े पाणी शुध्दीकरण यंत्रही नादुरूस्त आह़े वसतीगृहात टँकर आणल्याबाबतची बीले काढली जातात मात्र प्रत्यक्षात टँकर येत नाही, याचप्रमाणे स्वच्छतेच्या वस्तू आणल्याची बीले तयार केली जातात मात्र कुठल्याही वस्तू सफाई कर्मचा:याला देण्यात येत नाही, असा आरोपही विद्याथ्र्यानी लोकमतशी बोलताना सांगितल़े
स्वच्छतेचे तीन तेरा
वसतीगृहात साफसफाईसाठी कर्मचारी येतो, मात्र त्याच्याकडून नियमित तसेच व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आह़े शौचालय कुठल्याही प्रकारचे फिनाईल, किंवा अॅसिड न वापरता धुतली जातात़ त्यामुळे दरुगधी येत आह़े डासांची उत्पत्ती झाली असतानाही फवारणी केली जात नसल्याने आजार वाढले आहे.
प्रकल्पधिका:यांना फोन करताच पिण्याचे पाणी
विद्याथ्र्याच्या परिक्षा सुरू आहेत, यातच वसतीगृहातील कृत्रिम पाणीटंचाईमुळे विद्यार्थी त्रस्त आह़े रस्त्यांवरील पाणपोई, महाविद्यालयातून, जैन इरिगेशन येथून पाणी आणून पिण्याची वेळ आली आह़े याबाबत गृहपाल प्रविणकुमार रोकडे यांच्याकडे तक्रार केली असता त्याच्याकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जात असल्याने गुरूवारी रात्री वसतीगृहातील विद्याथ्र्यानी थेट आदिवासी प्रकल्प अधिका:यांना फोन करत समस्यांबाबत संताप व्यक्त केला़ त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास 10 अॅक्वाचे जार आणण्यात आल़े 
दखल न घेतल्यास आमरण उपोषण
वारंवार तक्रारीकरून कुठल्याही प्रकारची कारवाई गृहपालांकडून केली जात नाहीय़े या समस्यांबाबत प्रकल्प अधिका:यांना निवेदन देण्यात येणार आह़े त्यानंतरही समस्या न सुटल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असे उत्तम बागुल, रविंद्र गांगुर्डे, संजीव गावीत, राकेश पावरा, संदीप गावीत, राजू भोये, ज्ञानेश पाडवी, परशु महाकाळी यांनी दिला आह़े