शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

आदिवासी वसतीगृहातील विद्याथ्र्याची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 15:43 IST

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े

 घाणीचे साम्राज्य : गृहपालाकडून तक्रारींना केराची टोपली

जळगाव,दि.31- शासनाकडून आदिवासी वसतीगृहासाठी निधी मिळतो, मात्र हा निधी केवळ कागदोपत्रीच खर्च होत आह़े गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े याबाबत गृहपालांकडे तक्रारी करून त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़
आदिवासी वसतीगृहात जामनेर नंदुरबार, रावेर, धुळे, नाशिक असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी वास्तव्यास आहेत़ दोन इमारतींमध्ये एकूण 200 ते 250 विद्यार्थी संख्या आह़े याठिकाणी बोरिंग आहे मात्र बोरींगला कमी पाणी येत असल्याने दुसरी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही़  
बीले काढली मात्र टँकर नाही
पाण्याच्या टाकीत कचरा पडल्याने पाणी अस्वच्छ आह़े पाणी शुध्दीकरण यंत्रही नादुरूस्त आह़े वसतीगृहात टँकर आणल्याबाबतची बीले काढली जातात मात्र प्रत्यक्षात टँकर येत नाही, याचप्रमाणे स्वच्छतेच्या वस्तू आणल्याची बीले तयार केली जातात मात्र कुठल्याही वस्तू सफाई कर्मचा:याला देण्यात येत नाही, असा आरोपही विद्याथ्र्यानी लोकमतशी बोलताना सांगितल़े
स्वच्छतेचे तीन तेरा
वसतीगृहात साफसफाईसाठी कर्मचारी येतो, मात्र त्याच्याकडून नियमित तसेच व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आह़े शौचालय कुठल्याही प्रकारचे फिनाईल, किंवा अॅसिड न वापरता धुतली जातात़ त्यामुळे दरुगधी येत आह़े डासांची उत्पत्ती झाली असतानाही फवारणी केली जात नसल्याने आजार वाढले आहे.
प्रकल्पधिका:यांना फोन करताच पिण्याचे पाणी
विद्याथ्र्याच्या परिक्षा सुरू आहेत, यातच वसतीगृहातील कृत्रिम पाणीटंचाईमुळे विद्यार्थी त्रस्त आह़े रस्त्यांवरील पाणपोई, महाविद्यालयातून, जैन इरिगेशन येथून पाणी आणून पिण्याची वेळ आली आह़े याबाबत गृहपाल प्रविणकुमार रोकडे यांच्याकडे तक्रार केली असता त्याच्याकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जात असल्याने गुरूवारी रात्री वसतीगृहातील विद्याथ्र्यानी थेट आदिवासी प्रकल्प अधिका:यांना फोन करत समस्यांबाबत संताप व्यक्त केला़ त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास 10 अॅक्वाचे जार आणण्यात आल़े 
दखल न घेतल्यास आमरण उपोषण
वारंवार तक्रारीकरून कुठल्याही प्रकारची कारवाई गृहपालांकडून केली जात नाहीय़े या समस्यांबाबत प्रकल्प अधिका:यांना निवेदन देण्यात येणार आह़े त्यानंतरही समस्या न सुटल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असे उत्तम बागुल, रविंद्र गांगुर्डे, संजीव गावीत, राकेश पावरा, संदीप गावीत, राजू भोये, ज्ञानेश पाडवी, परशु महाकाळी यांनी दिला आह़े