शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या थकीत पैशांबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:17 IST

चोसाका थकीत पेमेंट प्रकरण : संचालक मंडळाने बैठकीकडे फिरवली पाठ

चोपडा : शेतकऱ्यांच्या थकीत पैशांबाबत संचालक मंडळाने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. अन्यथा शेतकरी कृती समिती योग्य तो निर्णय जाहीर करेल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील यांनी दिला आहे.तहसीलदार अनिल गावित यांनी ३० रोजी भ्रमणध्वनीवर चोसाका चेअरमन अतुल ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ३१ रोजी बैठकीचा निरोप दिला होता. चोसाका चेअरमन व शेतकरी कृती समिती सदस्य यांच्यासोबत सकाळी ११ वाजता बैठक बोलावली होती. ही बैठक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची होती, परंतु मला वेळ ऐकू आली नाही असे सांगून चेअरमन अतुल ठाकरे बैठकीला आले नाहीत. त्यांच्यासह पदाधिकाºयांनी पाठ फिरवली असल्याचे शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील यांनी कळविले आहे.चोसाका सुरु रहावा यासाठी शेतकरी कृती समिती व सर्व शेतकरी, कामगार यांनी गेल्या चार वर्षात वेळोवेळी आपल्या पैश्यांवर पाणी सोडले व माघार घेतली आहे. परंतु शेतकºयांचा चांगुलपणा हा संचालक मंडळाने कृती समितीची कमजोरी न समजता शेतकºयांना हसण्यावारी घेऊ नये. याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने समस्या सोडवाव्यात, अन्यथा आम्ही निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी कळविले.