शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 21:58 IST

तांदुळवाडी रेल्वेगेटजवळील घटना : खड्ड्यात पाय घसरल्याने संपले जीवन

भडगाव : तालुक्यातील तांदुळवाडी रेल्वेगेटजवळील २० फुट खड्ड्यात २२ वर्षीय शेतमजूर तरुणाचा पाय घसरुन पाण्यात बुङुन मृत्यु झाला. ही घटना १ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपुर्वी घङली.तांदुळवाडी रेल्वे गेटजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मयत सागर नाना कुºहाडे (वय २२) हा तरुण रेल्वे गेटजवळून जात होता. काम सुरु असलेल्या खड्ड्याजवळ हातपाय धुण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडून बुडाला. नागरीकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास शोधाशोध करुन पाण्याबाहेर काढले. पुढील उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले.याबाबत पंढरीनाथ कुºहाडे (मयताचे काका) यांच्या खबरीवरुन भङगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जिजाबराव पवार करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.मयत सागर हा शेतमजुरीचे काम करीत होता. कामाहुन घरी येत असताना ही घटना घडली. त्याच्या पश्चात वडील, आई, २ लहान भाऊ असा परीवार आहे. नुकताच पोलीस भरतीसाठी फॉर्मही भरला होता, अशी माहीती त्याच्या नातेवाईकांनी दिली.