शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उटखेडावासीयांची पहाट उगवते मंजुळ स्वरांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 15:05 IST

गावातील श्रीराम मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधूर स्वर निनादत असतो.

ठळक मुद्देहिंदू धर्मात कार्तिक महिन्याला खूप महत्वहा महिना श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पितया महिन्यात पूजा आणि उपवास केल्याने कष्ट होतात दूर

गणेश बी.पाटीलउटखेडा, ता.रावेर : कोजागरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरूवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्व आहे. गावातील श्रीराम मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधूर स्वर निनादत असतो.एकेकाळी गावातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठे होते. परंतु अलीकडच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरू लागली आणि काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरूणांची संख्याही कमी झाली. आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात. गावातील श्रीराम मंदिरात काकड आरतीमध्ये टाळ, मुदुंग यांच्या तालावर अभंग सादर होतात. आताही अनेक गावांमध्येही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक ह्यजय जय राम कृष्ण हरीह्णचा गजर करीत टाळ-मुदुंगाच्या तालावर घालतात.चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निंद्रेमध्ये असतात. त्यांना उठविण्यासाठीही काकड आरतीची परंपरा असल्याचे हभप श्यामजी महाराज यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. आरती दरम्यान तीन मंगलचरण, काकडा आरतीचे अभंग, भूपाळीचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव आंधळा आदीसह विठ्ठलाची आरती होते.या एक महिन्याच्या उत्सवात श्रीराम मंदिराचे पुजारी हभप श्यामजी महाराज, मोहित महाराज, सुधाकर पाटील, रामदास पाचपोळे, सुभाष पाटील, प्रभाकर पाटील, रमेश महाजन, जिजाबराव पाचपोळ, प्रकाश बोरनारे, संतोष महाजन या सर्वांच्या उपस्थित अशा काकड आरतीची ३० नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होणार आहे.धार्मिक महत्व : हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती म्हणजेच कापसाची तुपात भिजवलेली ज्योत ओवाळली जाते म्हणून याला काकडा किंवा काकड आरती असे म्हणतात.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर