शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : सर्वच सत्ताधारी एकाच माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:13 IST

जळगाव ते एरंडोल 34 किमी

कुंदन पाटीलजळगाव : सर्वच राजकारणी सारखे आहेत. सत्तेत असताना कापसाला भाव देत नाहीत आणि सत्तेतून गेल्यावर कापसाला भाव मिळावा म्हणून बोंबा मारतात. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर सांत्वनासाठी आलेल्या या राजकीय जत्थ्याचे तोंड पाहण्यासारखे असते. या अभिनय संपन्न राजकारण्यांपेक्षा शेतकरी आणि ग्रामीण जनतेला न्याय देणारे सरकार ज्यादिवशी सत्तेवर येईल. त्याचदिवशी देश सुखी होईल, असे परखड मत पाळधीच्या गुलाबराव पाटील या प्रवाशाने व्यक्त केले.खरंतर सरकार कुठलेही असो पण शिक्षणाला प्राधान्यक्रम देणारे असावे. ग्रामीण भागातूनच प्रयोगशीलतेचे अस्त्र हाती घेऊन ते प्राथमिक शिक्षणापासूनच लागू केल्यास खऱ्या अर्थात देशात सर्वार्थाने सक्षम अशी पिढी निर्माण होईल, असे मत भडगाव येथील रहिवासी आणि मु.जे. महाविद्यालयातील फरहीन शेख या विद्यार्थिनीने व्यक्त केले. एरंडोलचे डिगंबर महाजन म्हणतात, भ्रष्टाचारमुक्त सरकारच देशाला न्याय देऊ शकते.पंतप्रधान मोदींनी त्याची मुहूर्तमेढ रोवली असून ते पुन्हा सत्तेत येतील, असा दावा त्यांनी केला आहे.शिक्षण,शेतकºयाची दुवाजळगाव-एरंडोल या ४० मिनिटांच्या प्रवासात प्रवाशांसोबतच्या चर्चेत देशपातळीवर शिक्षण आणि शेतकरीच महत्त्वाचा असल्याचा मतप्रवाह व्यक्त होतो.युवा पिढी शिक्षण आणि भ्रष्टाचारमुक्तीला प्राधान्य देते. त्यांच्यादृष्टीने गाव, राज्य आणि राष्टÑीय मुद्दे होऊच शकत नाही.पाया मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होऊच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalgaon-pcजळगावMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019