शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : सर्वच सत्ताधारी एकाच माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:13 IST

जळगाव ते एरंडोल 34 किमी

कुंदन पाटीलजळगाव : सर्वच राजकारणी सारखे आहेत. सत्तेत असताना कापसाला भाव देत नाहीत आणि सत्तेतून गेल्यावर कापसाला भाव मिळावा म्हणून बोंबा मारतात. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर सांत्वनासाठी आलेल्या या राजकीय जत्थ्याचे तोंड पाहण्यासारखे असते. या अभिनय संपन्न राजकारण्यांपेक्षा शेतकरी आणि ग्रामीण जनतेला न्याय देणारे सरकार ज्यादिवशी सत्तेवर येईल. त्याचदिवशी देश सुखी होईल, असे परखड मत पाळधीच्या गुलाबराव पाटील या प्रवाशाने व्यक्त केले.खरंतर सरकार कुठलेही असो पण शिक्षणाला प्राधान्यक्रम देणारे असावे. ग्रामीण भागातूनच प्रयोगशीलतेचे अस्त्र हाती घेऊन ते प्राथमिक शिक्षणापासूनच लागू केल्यास खऱ्या अर्थात देशात सर्वार्थाने सक्षम अशी पिढी निर्माण होईल, असे मत भडगाव येथील रहिवासी आणि मु.जे. महाविद्यालयातील फरहीन शेख या विद्यार्थिनीने व्यक्त केले. एरंडोलचे डिगंबर महाजन म्हणतात, भ्रष्टाचारमुक्त सरकारच देशाला न्याय देऊ शकते.पंतप्रधान मोदींनी त्याची मुहूर्तमेढ रोवली असून ते पुन्हा सत्तेत येतील, असा दावा त्यांनी केला आहे.शिक्षण,शेतकºयाची दुवाजळगाव-एरंडोल या ४० मिनिटांच्या प्रवासात प्रवाशांसोबतच्या चर्चेत देशपातळीवर शिक्षण आणि शेतकरीच महत्त्वाचा असल्याचा मतप्रवाह व्यक्त होतो.युवा पिढी शिक्षण आणि भ्रष्टाचारमुक्तीला प्राधान्य देते. त्यांच्यादृष्टीने गाव, राज्य आणि राष्टÑीय मुद्दे होऊच शकत नाही.पाया मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होऊच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalgaon-pcजळगावMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019