शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रुग्णालयाच्या गेटवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

पदोन्नत्या कधी जळगाव : गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील पदोन्न्त्यांचा विषय सध्या गाजत असून या पदोन्नत्या ...

पदोन्नत्या कधी

जळगाव : गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील पदोन्न्त्यांचा विषय सध्या गाजत असून या पदोन्नत्या नेमक्या कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत स्थायी समितीच्या सभेतही सदस्यांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडला होता. आगामी पंधरा दिवसात हा विषय मार्गी लावण्याचे आश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिले आहे.

जीएमसीत ३४ बेड रिक्त

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३४ बेड रिक्त असून यंत्रणेवरील ताण हलका झाला आहे. गेल्या महिनाभरापूर्वी परिस्थिती बिकट असल्याने या ठिकाणी रुग्णांना वेटिंगवर रहावे लागत होते. आपात्कालीन कक्षात एका बेडवर दोन रुग्णांना बसविले जात होते. अनेक रुग्णांना व्हीलचेअरवर रात्र काढावी लागत होतेी. मात्र, आता रुग्ण कमी होत असल्याने दिलासा आहे.