शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कोरोना नमुने तपासणीसाठी पर्याय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST

कोरोनाच्या नियमती पंधराशेपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या आता दोन हजारांच्या ...

कोरोनाच्या नियमती पंधराशेपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या आता दोन हजारांच्या वर पोहोचली आहे. अहवालांना होणारा विलंब हा कोरोना वाढविण्यास अधिक कारणीभूत ठरू शकतो, आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर संबधितांना एक संदेश जातो, घरीच राहण्यासंदर्भता त्यांना सूचित केले जाते, मात्र, प्रत्येक जण घरीच थांबेल याची शाश्वती कोणीच घेत नाही, ही त्या त्या नागरिकाची जबाबदारी मग अशी माणसे अनेक वेळा बाधित असूनही दोन ते तीन दिवस अहवालास विलंब होत असल्याने घरी न थांबता बाहेर पडली आणि संसर्गाची कारण बनली तर याला जबाबदार कोण? त्यामुळे अहवाल अधिकाधिक ४८ तासांच्या आत अहवाल अपेक्षित आहेत. नाहीतर, जिल्ह्यातील रुग्णवाढीचा स्थिती गेल्यावर्षीसारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंत्रणा आहे मात्र, तीचा पुन्हा त्याच पद्धतीने वापर करून घेणे हे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.