शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

जळगाव जिल्ह्यात बोंडअळी भरपाईसाठी 5 टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:20 IST

आपत्ती निधी व विमा योजनेतून मदत

ठळक मुद्दे संभ्रम मात्र कायमभरपाईच्या निकषांबाबत घोळ

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- जिल्ह्यात बोंडअळीच्या भरपाईसाठी कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून आतार्पयत जेमतेम 5 टक्के  नुकसानग्रस्त  क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. बियाणे कंपन्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) व पीक विमा योजना या तिन्ही मधून नुकसानग्रस्त शेतक:यांना मदत दिली जाणार आहे. एनडीआरएफसाठी महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथकही पंचनामा करीत आहे. मात्र मदतीच्या निकषांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील कापूस पिकाखालील क्षेत्र 4 लाख 75 हजार 947 हेक्टर असताना त्यापैकी सुमारे 3 लाख 89 हजार 69 क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शासनाने या नुकसानग्रस्त शेतक:यांना मदत करण्यासाठी बियाणे कंपन्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) व पीक विमा योजना या तिन्ही मधून मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपन्यांकडून नुकसान भरपाईबाबत कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. त्यासाठी तक्रारदार शेतक:यांकडून जी फॉर्म भरून घेतला जात आहे. आतार्पयत 2 लाख 55 हजार 74 शेतक:यांनी अर्ज भरून दिले आहेत. त्यांचे सुमारे 2 लाख 32 हजार 503 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे. सगळ्या शेतक:यांकडून अर्ज भरून सव्रेक्षण झाल्यावर बियाणे निरीक्षक त्याचा ‘आय’ फॉर्म भरून जिल्हास्तरीय कमिटीकडे सादर करतील. कमिटी गुणवत्ता नियंत्रण संचालक, पुणे यांना अहवाल सादर करतील. त्यानुसार ते बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाईचे आदेश देतील. भरपाईच्या निकषांबाबत घोळशासनाने तिन्ही ठिकाणांहून मदत देण्याचे धोरण आखले असले तरीही अनेक शेतक:यांनी पिकविमा काढलेला नाही. त्यांच्याबाबत काय धोरण आहे? हे स्पष्ट झालेले नाही.