शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

जळगाव जिल्ह्यात बोंडअळी भरपाईसाठी 5 टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:20 IST

आपत्ती निधी व विमा योजनेतून मदत

ठळक मुद्दे संभ्रम मात्र कायमभरपाईच्या निकषांबाबत घोळ

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- जिल्ह्यात बोंडअळीच्या भरपाईसाठी कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून आतार्पयत जेमतेम 5 टक्के  नुकसानग्रस्त  क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. बियाणे कंपन्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) व पीक विमा योजना या तिन्ही मधून नुकसानग्रस्त शेतक:यांना मदत दिली जाणार आहे. एनडीआरएफसाठी महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथकही पंचनामा करीत आहे. मात्र मदतीच्या निकषांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील कापूस पिकाखालील क्षेत्र 4 लाख 75 हजार 947 हेक्टर असताना त्यापैकी सुमारे 3 लाख 89 हजार 69 क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शासनाने या नुकसानग्रस्त शेतक:यांना मदत करण्यासाठी बियाणे कंपन्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) व पीक विमा योजना या तिन्ही मधून मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपन्यांकडून नुकसान भरपाईबाबत कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. त्यासाठी तक्रारदार शेतक:यांकडून जी फॉर्म भरून घेतला जात आहे. आतार्पयत 2 लाख 55 हजार 74 शेतक:यांनी अर्ज भरून दिले आहेत. त्यांचे सुमारे 2 लाख 32 हजार 503 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे. सगळ्या शेतक:यांकडून अर्ज भरून सव्रेक्षण झाल्यावर बियाणे निरीक्षक त्याचा ‘आय’ फॉर्म भरून जिल्हास्तरीय कमिटीकडे सादर करतील. कमिटी गुणवत्ता नियंत्रण संचालक, पुणे यांना अहवाल सादर करतील. त्यानुसार ते बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाईचे आदेश देतील. भरपाईच्या निकषांबाबत घोळशासनाने तिन्ही ठिकाणांहून मदत देण्याचे धोरण आखले असले तरीही अनेक शेतक:यांनी पिकविमा काढलेला नाही. त्यांच्याबाबत काय धोरण आहे? हे स्पष्ट झालेले नाही.