शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

ठिबक संच खराब निघाल्याने भरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:55 IST

ठिबक संच खराब निघाल्याने जिल्हा ग्राहक मंचाने शेतकऱ्याला साडे सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश संबंधीत कंपनी आणि विक्रेत्याला दिला आहे.

ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील कलाली येथील आहे शेतकरी.तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती लेखी तक्रार.

अमळनेर : तालुक्यातील कलाली येथील अ‍ॅड. पद्माकर दत्तात्रय पाटील व वसुंधरा पद्माकर पाटील यांनी घेतलेला ठिबक संच खराब निघाल्याने त्यांना कंपनी आणि विक्रेत्याने सुमारे साडे सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे.अ‍ॅड. पद्माकर पाटील व वसुंधरा पाटील यांच्या कलाली येथील मालकीच्या शेतात पुणे येथील नेटाफेम इरिगेशन कंपनीचा ठिबक संच केळी खोड लावण्यासाठी माऊली इरिगेशन गडखांब यांच्याकडून १ लाख १८ हजार रुपये खर्चून ठिबक नळी, पाईप, कॉल, व इतर साहित्य खरेदी करून शेतात अंथरल्या होत्या. परंतु त्यांना त्या नळ्यामधून सुरुवातीला १० ते १५ ड्रिपमधून जास्त पाणी तर शेवटच्या ५ ते ७ ड्रिपला पाणी येत नसल्याचे निदर्शनास आले . संबंधित शेतकºयाने शेतात साडेचार हजार केळीचे खोड लावले होते त्यापैकी सुमारे ७० टक्के खोडाचे नुकसान झाले. सदर नुकसानीबाबत शेतकºयाने ३१ में २०१७ रोजी अमळनेर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यावर नुकसानीचा पंचनामा केला असता संबंधित साहित्य हे सदोष आढळून ७० टक्के नुकसान झाल्याचे दिसून आले होते. यामुळे तक्रारदार पाटील व वसुंधरा पाटील यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.त्या तक्रारीवरुन गुणवत्तेच्या आधारावर नेटाफेम इरिगेशन पुणे व माउली इरिगेशन गड़खांब यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी ५ लाख ६० हजार रुपये व २० फेब्रूवारी २०१७ पासून शेकडा ६ टक्के प्रमाणे व्याज द्यावे आणि तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये द्यावे. तसेच तक्रारदारास अर्ज खर्च ५ हजार रुपये द्यावेत असा आदेश ७ जानेवारी २०१९ रोजी ग्राहक मंच जळगावचे अध्यक्ष उमेश जावळीकर व सदस्य सुरेश जाधव यांनी दिले आहेत. तक्रारदारातर्फे अ‍ॅड. राजेंद्र निकम व आर. बी. कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.