शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीडितांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

अतिवृष्टी असो वा दुसरे काही संकट, यामध्ये काही लोकांनी आपला जीवही गमावला आहे. अनेक घरांचे कर्ते लोक मृत्युमुखी ...

अतिवृष्टी असो वा दुसरे काही संकट, यामध्ये काही लोकांनी आपला जीवही गमावला आहे. अनेक घरांचे कर्ते लोक मृत्युमुखी पडले व अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशा लोकांच्या वारसांना आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नुकसानभरपाई मिळत असते. तालुक्यातील निसर्गाने घाव घातलेल्या अनेक लोकांनाही नुकसान भरपाई रक्कम मिळाली. मात्र काही फक्त आणि फक्त अनुसूचित जातीतील पीडितांनाच ही नुकसानभरपाई शासनाच्यावतीने मिळालेली नाही, असे निदर्शनास आले आहे.

जी प्रकरणे प्रलंबित असतील, त्यांना लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे व संबंधित पीडितांना लवकरात लवकर मदत घ्यावी, अशी मागणी अमळनेर तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येत केली. या संघटनांमध्ये समता समिती, भीम आर्मी व बहुजन रयत परिषद या संघटनांचा सहभाग होता.

निवेदनावर समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे, लोकसंघर्ष मोर्चाचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष प्रवीण बैसाणे, शहर अध्यक्ष कृष्णकांत शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, राजू कांबळे, अविनाश पवार, उमाकांत बेहेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

===Photopath===

210621\21jal_5_21062021_12.jpg

===Caption===

पीडितांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्या