शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळपेक्षा जळगाव गलिच्छ असल्याचे समितीचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:28 IST

15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 21 - भुसावळपेक्षा जळगाव शहर गलिच्छ आहे. 15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मनपातील आरोग्य, बांधकामसह विविध विभागाच्या अधिका:यांना दिली. हगणदरीमुक्तीच्या कामकाजातील चालढकलबाबत त्यांनी या बैठकीत कडक शब्दात ताशेरे ओढले. स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या मोहीमेंतर्गत सर्व शहरे 2 ऑक्टोबर र्पयत हगणदरी मुक्त करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गठीत समिती महापालिकेत आली होती. गोपाळपुरा, तांबापूरा परिसरात दिल्या भेटीया समितीने सकाळी शहरातील गोपाळपुरा, तांबापूरा, असोदा रोड व पांजरापोळ टाकी परिसरातील उघडय़ावर शौचास बसण्याच्या ठिकाणांना भेटी दिल्या. तांबापुरा भागात नागरिकांच्या तक्रारीतांबापूरा भागात 30 नंबर वॉर्डात भेट दिली. तसेच नागरिकांशी चर्चा केली. या भागातील आरोग्य विभागाच्या कर्मचा:याकडे फोटो काढणे तसेच बांधकाम विभागाचीही जबाबदारी असल्याचे लक्षात आले.