शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

भुसावळपेक्षा जळगाव गलिच्छ असल्याचे समितीचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:28 IST

15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 21 - भुसावळपेक्षा जळगाव शहर गलिच्छ आहे. 15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मनपातील आरोग्य, बांधकामसह विविध विभागाच्या अधिका:यांना दिली. हगणदरीमुक्तीच्या कामकाजातील चालढकलबाबत त्यांनी या बैठकीत कडक शब्दात ताशेरे ओढले. स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या मोहीमेंतर्गत सर्व शहरे 2 ऑक्टोबर र्पयत हगणदरी मुक्त करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गठीत समिती महापालिकेत आली होती. गोपाळपुरा, तांबापूरा परिसरात दिल्या भेटीया समितीने सकाळी शहरातील गोपाळपुरा, तांबापूरा, असोदा रोड व पांजरापोळ टाकी परिसरातील उघडय़ावर शौचास बसण्याच्या ठिकाणांना भेटी दिल्या. तांबापुरा भागात नागरिकांच्या तक्रारीतांबापूरा भागात 30 नंबर वॉर्डात भेट दिली. तसेच नागरिकांशी चर्चा केली. या भागातील आरोग्य विभागाच्या कर्मचा:याकडे फोटो काढणे तसेच बांधकाम विभागाचीही जबाबदारी असल्याचे लक्षात आले.