शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भुसावळपेक्षा जळगाव गलिच्छ असल्याचे समितीचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:28 IST

15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 21 - भुसावळपेक्षा जळगाव शहर गलिच्छ आहे. 15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मनपातील आरोग्य, बांधकामसह विविध विभागाच्या अधिका:यांना दिली. हगणदरीमुक्तीच्या कामकाजातील चालढकलबाबत त्यांनी या बैठकीत कडक शब्दात ताशेरे ओढले. स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या मोहीमेंतर्गत सर्व शहरे 2 ऑक्टोबर र्पयत हगणदरी मुक्त करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गठीत समिती महापालिकेत आली होती. गोपाळपुरा, तांबापूरा परिसरात दिल्या भेटीया समितीने सकाळी शहरातील गोपाळपुरा, तांबापूरा, असोदा रोड व पांजरापोळ टाकी परिसरातील उघडय़ावर शौचास बसण्याच्या ठिकाणांना भेटी दिल्या. तांबापुरा भागात नागरिकांच्या तक्रारीतांबापूरा भागात 30 नंबर वॉर्डात भेट दिली. तसेच नागरिकांशी चर्चा केली. या भागातील आरोग्य विभागाच्या कर्मचा:याकडे फोटो काढणे तसेच बांधकाम विभागाचीही जबाबदारी असल्याचे लक्षात आले.