शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

पंधरवड्याचा ‘ब्रेक’नंतर थंडीचे पुन्हा आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या पंधरादिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, दोनच दिवसात किमान तापमानात तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या पंधरादिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, दोनच दिवसात किमान तापमानात तब्बल आठ अंशाची घट झाली असून, मंगळवारी १८ अंशावर असलेले किमान तापमान गुरुवारी १० अंशापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. मकर संक्रातीनंतर हळूहळू थंडी कमी होत जात असते, मात्र, यंदा मकर संक्रातीलाच थंडीचे आगमन झाल्याने वातावरण पुन्हा आल्हाददायक झाले आहे.

अरबी समुद्र व बंगालचा उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राजस्थान-मध्यप्रदेश लगत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाला होता. याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणात देखील पहायला मिळाला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना पुर्णपणे ब्रेक लागल्याने थंडीत मोठी घट झाली होती. किमान तापमान देखील १९ अंशापर्यंत पोहचले होते. मात्र, आता कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. यासह जिल्ह्यात हवेचा वेग देखील २० किमी प्रतीतास असल्याने दिवसा देखील गारवा जाणवत होता. अजून आठवडाभर थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.