शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शहर स्वच्छतेचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

जळगाव : स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी नसल्याचा दावा भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये ...

जळगाव : स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी नसल्याचा दावा भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग व गटारी तुंबलेल्या आढळून आल्याने सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे. या कचऱ्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत असत.

शहरातील विविध भागातील नागरिकांकडून अनियमित साफसफाईच्या तक्रारी येत असतानाही, भाजपकडून मात्र शहरातील सर्व भागातील कचरा ४८ तासांत उचलला जात असल्याचा दावा केला आहे. या दाव्याच्या अनुषंगाने ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी शहरातील काही भागांची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी कचराकुंड्या भरून वाहताना दिसून आल्या. तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले. या ठिकाणी नियमित घंटागाडी येत नसून, सफाईसाठी मजूरही नियमित येत नाहीत. त्यामुळे कचरा तीन ते चार दिवस जागेवरच पडून राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडेही अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, तरीदेखील नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे आता तक्रारी करणेच बंद केले असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे काही रहिवाशांनी तर नियमित स्वछता होत नसल्यामुळे अस्वच्छतेत राहण्याची सवय झाली असल्याचे सांगितले.