शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

शहरात उष्णतेचा कहर...

By admin | Updated: March 30, 2017 00:01 IST

शहराचा पारा ४२ अंशावर : सात वर्षातील सर्वाधिक तापमान

जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा ४२.८ अंशावर पोहचला असल्याने तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. जळगाव शहराचे तापमानाने मार्च महिन्यातच चाळीशी पार केल्याने जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषित संचारबंदी असल्याचा भास जाणवत आहे. महाराष्टÑात सध्या कोरड्या व उष्ण वाºयांचा म्हणजेच ‘लू’ वाºयांचा प्र्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. जळगाव शहराच्या तापमानाने ४२ अंशाचा पारा गाठला आहे. मार्र्च महिन्यात जळगाव पाºयाने ७ वर्षानंतर पहिल्यांदाच ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  २०१० मध्ये जळगावचा पारा ४१ अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात ४२.८ अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्तेदेखील ओस पडलेले पहायला मिळत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.आठवडाभर राहणार कहर कायम  उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वाºयांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याकडून देण्यात आली आली आहे. ‘लू’ वाºयाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने अजून आठवडाभर तरी जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शहराचा पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचेदेखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी ३ तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाड्यामुळे घरात राहणेदेखील शक्य होत नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच येत्या आठवड्यात १३ क्रमांक वार्ड मध्येदेखील उष्माघात कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली. दरवर्षी एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यात उष्माघात कक्ष सुरू केला जातो. मात्र यंदा मार्च महिन्यातच उष्माघात कक्ष सुरूझाला.