शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मिरची ‘तेज’, टमाटे सहापटीने वधारले

By admin | Updated: June 2, 2017 13:59 IST

शेतक:यांचा संप : बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची केवळ 30 टक्के आवक, दुधाची आवक निम्म्यावर

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.2 : शेतक:यांनी पुकारलेल्या संपाच्या दुस:या दिवशी भाजीपाल्याच्या आवकवर मोठा परिणाम होऊन शुक्रवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 ते 30 टक्केच भाजीपाला आला. मालाची आवक कमी झाल्याने भाव गगणाला भिडू लागले असून 10 रुपये प्रति किलो असणारे लाल टमाटय़ाचे भाव सहापटीने वाढून ते 60 रुपये किलोवर पोहचले. हिरवी मिरचीदेखील 70 ते 80 रुपये किलोवर पोहचली आहे. दरम्यान, शहरात येणा:या दुधाच्या पुरवठय़ावरही परिणाम होऊन हा पुरवठा निम्मावर आला आहे. 
आवक घटल्याने भाव वधारले
संपाच्या पहिल्या दिवशी 60 टक्के आवक होती. त्या तुलनेत दुस:या दिवशी आवक निम्म्यावर आली. त्यामुळे बाजार समितीपासून भाववाढ होण्यास सुरुवात झाली. दररोजच्या लिलावापेक्षा 10 टक्क्याने भाव वाढ झाल्याचे सांगण्यात आले. किरकोळ बाजारात तर शुक्रवारी भावाचा भडका होऊन लाल टमाटय़ाचे भाव सहापटीने वाढले. संपापूर्वी 10 रुपये किलो असणारे टमाटे संपाच्या पहिल्या दिवशी 15 रुपये किलोवर पोहचले होते. दुस:याच दिवशी ते थेट 60 रुपये किलो झाले. पाव किलोचा भाव तर 20 रुपयांच्या खाली आला नाही. या सोबतच हिरवी मिरचीदेखील झोंबू लागली असून ती 70 ते 80 रुपये किलोवर पोहचली आहे. 
इतर भाज्यांच्या भावातही वाढ झाली असून भेंडी 70 रुपये किलो, कारले 70 रुपये किलो, कोथिंबीर 60 रुपये किलो, कैरी 70 रुपये किलो, वांगे - 50 ते 60 रुपये किलोवर पोहचले आहे. 10 रुपये किलो विक्री होणारा बटाटाही 15 रुपये किलो झाला आहे. 
मालाची आवकच नसल्याने वाढीव भावाने माल खरेदी करावा लागत आहे, त्यामुळे भाव वधारले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.