शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

जळगावात मिरची ‘तेज’, टमाटे सहापटीने वधारले

By admin | Updated: June 2, 2017 13:59 IST

शेतक:यांचा संप : बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची केवळ 30 टक्के आवक, दुधाची आवक निम्म्यावर

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.2 : शेतक:यांनी पुकारलेल्या संपाच्या दुस:या दिवशी भाजीपाल्याच्या आवकवर मोठा परिणाम होऊन शुक्रवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 ते 30 टक्केच भाजीपाला आला. मालाची आवक कमी झाल्याने भाव गगणाला भिडू लागले असून 10 रुपये प्रति किलो असणारे लाल टमाटय़ाचे भाव सहापटीने वाढून ते 60 रुपये किलोवर पोहचले. हिरवी मिरचीदेखील 70 ते 80 रुपये किलोवर पोहचली आहे. दरम्यान, शहरात येणा:या दुधाच्या पुरवठय़ावरही परिणाम होऊन हा पुरवठा निम्मावर आला आहे. 
आवक घटल्याने भाव वधारले
संपाच्या पहिल्या दिवशी 60 टक्के आवक होती. त्या तुलनेत दुस:या दिवशी आवक निम्म्यावर आली. त्यामुळे बाजार समितीपासून भाववाढ होण्यास सुरुवात झाली. दररोजच्या लिलावापेक्षा 10 टक्क्याने भाव वाढ झाल्याचे सांगण्यात आले. किरकोळ बाजारात तर शुक्रवारी भावाचा भडका होऊन लाल टमाटय़ाचे भाव सहापटीने वाढले. संपापूर्वी 10 रुपये किलो असणारे टमाटे संपाच्या पहिल्या दिवशी 15 रुपये किलोवर पोहचले होते. दुस:याच दिवशी ते थेट 60 रुपये किलो झाले. पाव किलोचा भाव तर 20 रुपयांच्या खाली आला नाही. या सोबतच हिरवी मिरचीदेखील झोंबू लागली असून ती 70 ते 80 रुपये किलोवर पोहचली आहे. 
इतर भाज्यांच्या भावातही वाढ झाली असून भेंडी 70 रुपये किलो, कारले 70 रुपये किलो, कोथिंबीर 60 रुपये किलो, कैरी 70 रुपये किलो, वांगे - 50 ते 60 रुपये किलोवर पोहचले आहे. 10 रुपये किलो विक्री होणारा बटाटाही 15 रुपये किलो झाला आहे. 
मालाची आवकच नसल्याने वाढीव भावाने माल खरेदी करावा लागत आहे, त्यामुळे भाव वधारले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.